शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

वाचक पत्र : चुकीचा पायंडा

By admin | Updated: July 12, 2015 21:58 IST

मालवीय दारूकांडातील बळींची संख्या आता १०२ झाली आहे़ कर्ताच मनुष्य गेल्यामुळे लेकराबाळांनी काय खावे ही चिंता नातेवाईकांना लागली आहे़ सहानुभूतीने सरकारने १ लाख रुपये मदत जाहीर केली आहे़ जनतेच्या पैशाचा विनियोग अशा पद्धतीने करावा का याबद्दल चर्चा चालू आहे़ माझ्या मते हे चूक आहे़ तात्पुरती मलमप˜ी करण्याऐवजी गुजरातसारखी कडक दारूबंदी का केली जात नाही ती करावी़

मालवीय दारूकांडातील बळींची संख्या आता १०२ झाली आहे़ कर्ताच मनुष्य गेल्यामुळे लेकराबाळांनी काय खावे ही चिंता नातेवाईकांना लागली आहे़ सहानुभूतीने सरकारने १ लाख रुपये मदत जाहीर केली आहे़ जनतेच्या पैशाचा विनियोग अशा पद्धतीने करावा का याबद्दल चर्चा चालू आहे़ माझ्या मते हे चूक आहे़ तात्पुरती मलमप˜ी करण्याऐवजी गुजरातसारखी कडक दारूबंदी का केली जात नाही ती करावी़
आपण गेल्यावर नातेवाईकांना पैसे मिळणार आहेत़ हे दारू पिणारे दुप्पट वेगाने दारू पिणार नाहीत हे कशावरूऩ माझ्या मते संपूर्ण दारूबंदी हाच उपाय योग्य आहे़
आप्पासाहेब चव्हाण- पंढरपूऱ
---------
वृत्तपत्रात बातमी वाचली़ पेटवून देऊन खून, एकाची निर्दोष मुक्तता, गुन्हा दाखल मग त्यावेळी पुरावे असल्याशिवाय गुन्हा दाखल झाला का़ मग तरीही आरोपींना निर्दोष का सोडले जाते़ याचेच आश्चर्य वाटते़ आज कितीही गुन्हे करा़़़फक्त एक लेबल लावायचे सबळ पुराव्याअभावी आणि गुन्हेगाराला सहीसलामत सोडवायचे़ याला काहीच अर्थ नाही मग अन्यायाविरोधात महिलांना न्याय कसा मिळणाऱ हे गुन्हेगार निर्दोष कसे काय सोडले जातात़ गुन्हे करून निर्दोष सोडून परत एखादा खून करायला मोकळेच राहतात़ तरी गुन्हेगारांना शिक्षा ही झालीच पाहिजे़ तरच अन्यायार्थींना न्याय मिळेल़ खरे इथे निर्दोष सुटतील पण वरच्या कोर्टात सुटतील का़ कुठे तरी न्याय मिळायलाच हवा नाही का़
-सीमा अवसेकर
पंढरपूर