शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

“अफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मक, गरज पडली तर...”; राजनाथ सिंहानी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 15:04 IST

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मक असल्याचे नमूद केले आहे.

ठळक मुद्देअफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मकभारताचे सर्व गोष्टींवर बारकाइने लक्षराजनाथ सिंह यांचे पाकिस्तानवरही जोरदार टीकास्त्र

वेलिंगटन:तालिबाननेअफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर सरकार स्थापण्याची हालचाल सुरू असतानाच काबूल विमानतळावर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी थेट बदला घेण्याची भूमिका घेतल्याने आता पुन्हा एकदा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच एकूण परिस्थितीबाबत भारताने सावध पवित्रा घेतला आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मक असल्याचे नमूद केले आहे. (rajnath singh says situation in afghanistan is challenging we will change our strategy)

अफगाणिस्तावर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती खूपच आव्हानात्मक झाली आहे. या परिस्थितीने अनेक देशांना आपल्या रणनीतीमध्ये बदल करण्यास भाग पाडले आहे. भारत सर्व गोष्टींवर बारकाइने लक्ष ठेवून आहे. गरज पडल्यास आपल्यालाही रणनीतीमध्ये बदल करावा लागेल, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. तामिळनाडूमधील वेलिंगटन येथे ते बोलत होते. तसेच संरक्षण मंत्रालयाकडून इंटीग्रेटेड बॅटल ग्रुप तयार करण्यावर विचार केला जात आहे. आगामी काळात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर तेव्हा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी या ग्रुपची मोठी मदत होईल, असेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले. 

“१० लाख शेतकऱ्यांनी PM निवासस्थानालाच घेरले, तर मोदी सरकार काय करणार?”

पाकिस्तान गप्प आहे, कारण भारत बदललाय

राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना पाकिस्तानवर जोरदार टीकास्त्र सोडले. दोन युद्धात पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांना हाताशी धरून भारताला त्रास देण्यास सुरुवात केली. पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे, शस्त्रास्त्रे पुरवण्याचे काम करतोय. आताच्या घडीला सीमेवर शांतता आहे. पाकिस्तान गप्प आहे, याचे कारण भारत बदललाय हे त्यांना माहिती आहे. दहशतवाद्यांना तसेच पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यास भारत सक्षम आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले. 

दरम्यान, भारत आणि चीनमध्ये लडाख येथेही परिस्थिती आव्हानात्मक झाली होती. तेव्हा रात्री ११ वाजता लष्कर प्रमुख यांच्याशी महत्त्वाची चर्चा करण्यात आली. यानंतर आपले जवान देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी किती कटिबद्ध आहे सर्वांनीच पाहिले, असेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले.  

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानRajnath Singhराजनाथ सिंहCentral Governmentकेंद्र सरकारTamilnaduतामिळनाडू