शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

परदेशात नाही भारतात! लग्न केल्यानंतर हे राज्य देतेय १० लाख रुपये; केंद्रासोबत मिळून सरकारी योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 12:08 IST

देश, विदेशातील सरकारे लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणत असतात. इटलीने देखील काही महिन्यांपूर्वी लग्न करणाऱ्यांना १० लाख रुपये देण्याची घोषणा केली होती.

गेल्या काही दिवसांपासून आपण राजस्थानातील मुलीच्या लग्नात मामाने करोडो रुपये, दागिने, जमिन आदी घेऊन आल्याचे ऐकत आहोत. राजस्थान सध्या मोठमोठ्या सेलिब्रेटींसाठी वेडिंग डेस्टिनेशनही आहे. असे असताना राजस्थान सरकारने लग्न करणाऱ्यांसाठी जबरदस्त योजना आणली आहे. 

देश, विदेशातील सरकारे लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणत असतात. हाँगकाँग सरकारने पर्यटन वाढविण्यासाठी पाच लाख रुपये देण्याची योजना आणली होती. एवढेच नाही तर विमानाचे तिकीटही मोफत दिले जात होते. इटलीने देखील काही महिन्यांपूर्वी लग्न करणाऱ्यांना १० लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. अशाच प्रकारची घोषणा राजस्थान सरकारने केली आहे. 

राजस्थान सरकारने आंतरजातीय विवाह केल्यास वधु-वराला एकत्रित १० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. आधी ही रक्कम ५ लाख रुपये होती. ती आता १० लाख रुपये करण्यात आली आहे. सामाजिक समानता आणि एकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारदेखील अशी योजना चालविते.

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला 5 रुपयांऐवजी 10 लाख रुपये दिले जातील. राजस्थान सरकारने आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. समाजात एकजूट राहावी यासाठी हे करण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे. 

डॉ. सविता बेन आंबेडकर आंतरजातीय सुधारित विवाह योजनेनुसार यातील ५ लाख रुपये हे 8 वर्षांसाठी मुदत ठेवीमध्ये ठेवले जाणार आहेत. तसेच उरलेले ५ लाख रुपये हे जोडप्याच्या संयुक्त बँक खात्यात वळते केले जाणार आहेत. 2006 मध्येया योजनेला सुरुवात झाली होती. त्यात ५० हजार रुपये देण्यात येत होते. 2013 मध्ये 5 लाख रुपये करण्यात आले. राज्य आणि केंद्र सरकार मिळून ही रक्कम देतात. यात राज्याचा वाटा ७५ टक्के आणि केंद्राचा २५ टक्के आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानmarriageलग्न