शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 20:12 IST

IMD Weather Alert: सप्टेंबर महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे देशातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्रातील मराठवाड्यासह इतर ठिकाणी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे पिकांसह मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

सप्टेंबर महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे देशातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्रातील मराठवाड्यासह इतर ठिकाणी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे पिकांसह मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य संकटात सापडले आहेत, अशा परिस्थितीत आता भारतीय हवामान खात्याने आणखी चिंता वाढवणारी माहिती दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण भारतात मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा ११५ टक्के अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर या पावसामुळे गेल्या ५० वर्षांतील रेकॉर्ड तुटू शकतो. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यात एवढा पाऊस पडत नाही.

सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंवण्यात आला आहे. आता ऑक्टोबर महिन्यात देशातील गेल्या ५० वर्षांच्या इतिहासातील पावसाचा रेकॉर्ड टुटू शकतो. भारतात सप्टेंबर महिन्यात मान्सूनची तिव्रता कमी होते. मात्र यावेळी मान्सून अधिक सक्रिय राहिला. तसेच अजुनही काही भागात आर्द्रता आहे. त्या आर्द्रतेमुळे ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.  असेही महापात्रा यांनी सांगितले.

दरम्यान, या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रकरणात नुकसान होऊ शकतो. ऑक्टोबर महिना हा पिकांच्या कापणीचा हंगाम असतो. अशा वेळी पाऊस पडला तर पिकांचं नुकसान होतं. तसेच या पावसामुळे भात, मका, सोयाबीन या पिकांचं खूप नुकसान होऊ शकतं. याशिवाय शेतामध्ये पाणी साचल्यानेही पिके कुजण्याची शक्यता आहे.  . 

English
हिंदी सारांश
Web Title : Heavy October Rains Predicted: Weather Department Issues Stark Warning

Web Summary : Following September floods, the weather department forecasts heavy October rainfall across India, potentially breaking 50-year records. This threatens significant crop damage, especially to rice, maize, and soybean, during the crucial harvest season.
टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान अंदाजIndiaभारत