शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

धुरांच्या रेषा हवेत काढी.. आता भाडे तत्वावर तुम्हीही चालवू शकता ट्रेन!, रेल्वेचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 5:45 PM

देशभरात धावणार १८० भारत गौरव ट्रेन; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेनं प्रवाशांना आता एक खास ऑफर दिली आहे. नव्या योजनेच्या अंतर्गत कोणतंही राज्य किंवा व्यक्ती ट्रेन भाड्यानं घेऊ शकतं. या ट्रेन्सना 'भारत गौरव ट्रेन' असं नाव देण्यात आलं आहे. या योजनेच्या अंतर्गत ट्रेन भाड्यानं घेण्यासाठी काही अटी शर्तींची पूर्तता करावी लागेल. त्याबदल्यात रेल्वे किमान भाडं वसूल करेल.

देशात सध्या १८० भारत गौरव ट्रेन चालवण्याची योजना आहे. यामध्ये तीन हजारहून अधिक कोचेस असतील. रेल्वेनं यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. त्याला अतिशय उत्तम प्रतिसादही मिळत आहे.

भारत गौरव ट्रेनचं संचालन खासगी क्षेत्र आणि आयआरसीटीसी या दोघांकडून केलं जाऊ शकतं. टूर ऑपरेटरकडून ट्रेनचं तिकीट ठरवतील. या ट्रेन्स भारताची संस्कृती, वारसा दाखवणाऱ्या संकल्पनेवर आधारित असतील. प्रवासी, माल वाहतूक यातून मोठा महसूल मिळवणाऱ्या रेल्वेनं आता पर्यटनावर लक्ष केंद्रीत केलं आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारत गौरव ट्रेन योजनेची घोषणा केली. 'स्टेकहोल्डर्स या ट्रेन्सला मॉडेल बनवतील आणि चालवतील. या ट्रेन्सची देखभाल, पार्किंग आणि अन्य सुविधांचं काम रेल्वेकडे असेल. ही रेल्वे सेवा नियमित ट्रेनपेक्षा वेगळ्या असतील. भारतातील पर्यटनाला चालना देणं हा या रेल्वेमागील मुख्य उद्देश आहे,' असं वैष्णव यांनी सांगितलं.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे