शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

'हा तर हिंदूंचा अपमान', रेल्वेत भगव्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसले वेटर, तर भडकले संत; रेल्वेनं तातडीनं घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 21:18 IST

IRCTC Ramayan Yatra Train: भगवान श्रीराम यांच्या भक्तांसाठी रेल्वेनं (Indian Railway News) रेल्वेनं खास रामायण यात्रा ट्रेनला सुरुवात केली आहे.

IRCTC Ramayan Yatra Train: भगवान श्रीराम यांच्या भक्तांसाठी रेल्वेनं (Indian Railway News) रेल्वेनं खास रामायण यात्रा ट्रेनला सुरुवात केली आहे. आयआरसीटीसीनं (IRCTC) धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी 'देखो देश अपना' या मोहिमेअंतर्गत डिलक्स एसी टूरिस्ट ट्रेन सुरू केली आहे. पण या ट्रेनमध्ये सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोडवरुन सध्या जोरदार वाद सुरू आहे. 'रामायण एक्स्प्रेस'मधील रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोडचा रंग भगवा ठेवण्यात आला होता. यावरुन उज्जैनच्या संतांनी सोमवारी याबाबत आक्षेप नोंदवला आणि रेल्वेनं जर कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड बदलला नाही तर १२ डिसेंबर रोजी 'रामायण एक्स्प्रेस' रेल्वेला दिल्ली रोखलं जाईल असा इशारा दिला होता. रेल्वेतील वेटर्सच्या ड्रेस कोडचा रंग भगवा ठेवणं हा तर हिंदूंचा अपमान असल्याचं संतांचं म्हणणं आहे. 

साधू-संतांनी आक्षेप नोंदवल्यानंतर रेल्वेनं तातडीनं 'रामायण एक्स्प्रेस'मधील कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड बदलण्याचा निर्णय घेतला. "रामायण एक्स्प्रेसमधील सर्व्हिस स्टाफचा ड्रेस कोड पूर्णपणे बदलण्यात आला आहे. आता सर्व्हिस स्टाफ प्रोफेशनल कपड्यांमध्ये दिसणार आहेत. झालेल्या असुविधेसाठी आम्ही खेद व्यक्त करतो", असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. 

रामायण एक्स्प्रेसमधील कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोड बाबतची नाराजी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून कळवली होती असं उज्जैन आखाडा परिषदेचे माजी महासचिव अवधेशपुरी यांनी म्हटलं आहे. रेल्वेत प्रवाशांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना भगव्या रंगाचा पोशाख आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा देण्यात आल्या होत्या. हे हिंदू धर्माचा आणि संतांचा अपमान करणारं आहे, असं अवधेशपुरी यांनी रेल्वेमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं होतं. कर्मचाऱ्यांचा ड्रेसकोड न बदलल्यास सर्व साधू रेल्वे रुळावर बसून रामायण एक्स्प्रेसला रोखतील असा इशारा देखील त्यांनी दिला होता. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे