शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

क्रेनपाठाेपाठ काेसळला रेल्वेपूल; १८ जण ठार; मिझोरमच्या ऐझवालमध्ये भीषण दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 06:38 IST

दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

ऐझवाल : मिझोरमच्या ऐझवालमध्ये बुधवारी निर्माणाधीन रेल्वेपूल कोसळल्याने १८ मजूर ठार झाले तर पाच अद्याप बेपत्ता आहेत. सायरंग परिसरात सकाळी १० वाजता झालेल्या या दुर्घटनेत तिघेजण जखमी झाले आहेत.

मृत्युमुखी पडलेले बहुतांश पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करीत प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना दोन लाखांची, तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख, तर किरकोळ जखमी झालेल्यांना ५० हजारांची भरपाई देण्याची घोषणा केली.

दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

गॅन्ट्री (एक प्रकारची क्रेन) कोसळल्याने हा अपघात झाल्याचे रेल्वेने सांगितले. भैरवी-सैरंग नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पाअंतर्गत १३० पुलांपैकी एक असलेल्या या निर्माणाधीन पुलाशी संबंधित घटनेची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

टॅग्स :mizoram-pcमिजोरमAccidentअपघात