शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

केंद्रातील सरकार लवकरच हटवणार, काश्मीरमध्ये राहुल गांधींचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 13:24 IST

Jammu & Kashmir Assembly Election 2024: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारने आपला आत्मविश्वास गमावला असून हे सरकार यापुढे सत्तेत राहणार नाही, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला.

जम्मू - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारने आपला आत्मविश्वास गमावला असून हे सरकार यापुढे सत्तेत राहणार नाही, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. जम्मू-काश्मीरमधील बनिहाल विधानसभा मतदारसंघातील संगलदान येथे एका निवडणूक रॅलीत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि त्यांचे कॉर्पोरेट मित्र चालवत असल्याचा दावा केला.

 काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडी केंद्रशासित जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल केल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी दिले. “भाजपला आधी विधानसभा निवडणुका हव्या होत्या, भाजपची इच्छा असो की, नसो या प्रदेशाला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल होईल, याची आम्ही खात्री करू, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. 

येथे एका राजाचे राज्य...- येथे एका राजाचे राज्य आहे, ते म्हणजे नायब राज्यपाल. आधी केंद्रशासित प्रदेशाला राज्य बनवले जायचे, आता केंद्र सरकारने राज्याला केंद्रशासित करून टाकले, अशी टीकाही राहुल यांनी केली.- तीन टप्प्यांत निवडणुका होत असलेल्या जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १८ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. 

...म्हणून काँग्रेससोबत भाजपच्या फुटीरतावादी राजकारणाला प्रत्युत्तर म्हणून आम्ही काँग्रेससोबत युती केली, असे मत नॅशनल कॉन्फरन्स अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी व्यक्त केले. राहुल गांधी हे देशाचा आवाज आहेत. एखाद्या राज्याला केंद्रशासित प्रदेश करण्यात आल्याचे मी प्रथमच पाहत आहे,” असेही ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीर