शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या संविधानाला धोका, भाजपाचे नेते करतायेत छेडछाड- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 14:56 IST

'राजकीय फायद्यासाठी भाजपा फक्त खोटं बोलत असून त्यांच्यामुळे आज देशाला धोका निर्माण झाला आहे,' असं सांगतानाच भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला भाजपपासून धोका आहे.

ठळक मुद्दे 'राजकीय फायद्यासाठी भाजपा फक्त खोटं बोलत असून त्यांच्यामुळे आज देशाला धोका निर्माण झाला आहे,' असं सांगतानाच भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला भाजपपासून धोका आहे. घटना बदलण्यासाठी भाजप गुपचूप कारस्थानं करत आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

नवी दिल्ली-  'राजकीय फायद्यासाठी भाजपा फक्त खोटं बोलत असून त्यांच्यामुळे आज देशाला धोका निर्माण झाला आहे,' असं सांगतानाच भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला भाजपपासून धोका आहे. घटना बदलण्यासाठी भाजप गुपचूप कारस्थानं करत आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भाजपावर जोरदार टीका केली. 

 

काँग्रेस पक्षाला 133 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भाजपाच्या नेत्यांवर देशाच्या संविधानात छेडछाड करत असल्याचा आरोप केला. भाजपा संविधानाशी गुप्तपणे छेडछाड करते आहे, असं राहुल गांधी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले. 

'आज देशाशी धोकेबाजी केली जात आहे. भाजपा राजकीय फायद्यासाठी खोटं बोलत असून त्यांच्यात आणि आपल्यात हाच फरक आहे. आपण काही चांगलं केलं नसेल,  आपण निवडणुकांमध्ये पराभूत झालो असू. पण आपण सत्याची कास सोडता कामा नये,' असं आवाहन राहुल गांधी त्यांनी केलंकाँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना 'जेटलाइ' ( जेट असत्य) असं म्हंटत टीका केली होती.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस