शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राहुल भाई तर उगवता तारा; 2019 मध्ये वेगळी परिस्थिती असेल- नवज्योतसिंग सिद्धू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 14:06 IST

कर्नाटकमध्ये भाजपाने मोठी आघाडी घेतली असून बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

नवी दिल्ली: राहुल गांधी हे भारतीय राजकारणातील उगवता तारा असून 2019 नक्कीच वेगळी परिस्थिती असेल, असा विश्वास काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी व्यक्त केला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी सिद्धू यांनी म्हटले की, मी माझे जीवन राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अर्पण केले आहे. राहुल भाई हे भारतीय राजकारणातील उगवता तारा आहेत. 2019 मध्ये निश्चितच वेगळी परिस्थिती पाहायला मिळेल. अन्य राजकीय पक्ष राहुल यांना पाठिंबा देतील. जोपर्यंत माझ्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक असेल तोपर्यंत मी राहुल गांधींसोबत असेन, असे सिद्धू यांनी सांगितले.कर्नाटकमध्ये भाजपाने आघाडी घेतली असून बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे या विजयाबरोबरच भाजप आघाडीची २२ राज्यात सत्ता निर्माण झाली आहे. यापूर्वीच १५ राज्यात भाजपने स्वबळावर सरकार स्थापन केले असून त्यात आता कर्नाटकची भर पडल्याने हा आकडा १६ वर जाणार आहे. कर्नाटक हातचे गेल्याने आता मिझोराम, पंजाब आणि पुदुचेरी या तीन राज्यांतच काँग्रेसची सत्ता उरली आहे. कर्नाटक निकालानंतर देशाच्या ६४.१४ टक्के लोकसंख्येवर एनडीएची, २.४९ टक्के लोकसंख्येवर काँग्रेसची तर २८ टक्के लोकसंख्येवर इतरांची सत्ता असल्याचं स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Rahul Gandhiराहुल गांधी