शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

राहुल गांधी म्हणजे भारताच्या राजकारणातील विदूषक, चंद्रशेखर राव यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 7:42 PM

राहुल गांधी हे भारताच्या राजकारणातील विदूषक आहेत, अशी टीका तेलंगाणाचे  मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे.

हैदराबाद - राहुल गांधी हे भारताच्या राजकारणातील विदूषक आहेत, ते जेवढ्या वेळा तेलंगणामध्ये येतील तेवढ्याच जास्त गागा तेलंगणा राष्ट्र समिती जिंकेल, अशी टीका तेलंगाणाचे  मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळाने तेलंगणाची विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केल्यानंतर राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाला मंजुरी दिली होती. त्यामुळे राज्यातील निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता तेलंगणामध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वीच विधानसभा निवडणूक होणार आहे. तेलंगणाची विधानसभा बरखास्त करण्यात आल्यानंतर तेलंगणा राष्ट्र समितीने आज आपल्या 105 उमेदवारांची यादी घोषित केली आहे. उमेदवारांची यादी प्रसिद्ध करतानाच चंद्रशेखर राव यांनी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. " 2014 पूर्वी तेलंगणामध्ये बॉम्बस्फोट, वीजटंचाई आणि सांप्रदायिक तणाव असे अनेक प्रश्न होते. मात्र आता राज्य या सर्व समस्यांमधून मुक्त झाले आहे. आता काँग्रेसच्या नेत्यांनी मैदानात उतरून निवडणूक लढवावी. जनता त्यांना योग्य ते प्रत्युत्तर देईल," असे चंद्रशेखर राव म्हणाले.

 यावेळी राहुल गांधी यांनाही राव यांनी टीकेचे लक्ष्य बनवले."राहुल गांधी काय आहेत हे सर्वांना माहित आहे. ते देशातील सर्वात मोठे विदूषक आहेत. त्यांनी मोदींची कशाप्रकारे गळाभेट घेतली, तसेच डोळे मारले हे सर्वांनी पाहिले. ते आमच्यासाठी संपत्तीसारखे आहेत. ते जितक्या वेळा तेलंगणामध्ये येतील तेवढ्याच जास्त जागा आम्ही जिंकू." असा दावा राव यांनी केला.  

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसTelanganaतेलंगणाPoliticsराजकारण