शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कायदे रद्द करण्यामागे लोकांच्या कल्याणाचा हेतू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 06:15 IST

अमित शहा यांनी केली मोदींची प्रशंसा

ठळक मुद्देशहा यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी यांनी अतिशय उत्तम निर्णय घेतला आहे. मोदींनी म्हटल्याप्रमाणे, केंद्र सरकार यापुढे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सतत कार्यरत राहणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तीन नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु नानक जयंतीसारखा अत्यंत पवित्र दिवस निवडला.  प्रत्येक भारतीयाच्या कल्याणाव्यतिरिक्त अन्य कोणताही हेतू त्या निर्णयामागे नव्हता, हे मोदींच्या या कृतीतून सिद्ध होते, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. 

शहा यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी यांनी अतिशय उत्तम निर्णय घेतला आहे. मोदींनी म्हटल्याप्रमाणे, केंद्र सरकार यापुढे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सतत कार्यरत राहणार आहे. भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी म्हटले आहे की, तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा मोदी यांनी गुरु नानक जयंतीच्या दिवशी केली आहे. त्यातून पंतप्रधानांची भूमिका लक्षात यावी. भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन नवे कृषी कायदे रद्द करण्याचा मोठा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन