शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचे घोडेबाजाराला प्रोत्साहन

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

नितीशकुमार यांचा आरोप

नितीशकुमार यांचा आरोप
नवी दिल्ली : बिहार राज्य विधानसभेत आपल्याला स्पष्ट बहुमत प्राप्त आहे. मोदी सरकार राज्यपालांशी संगनमत करून बिहारमधील आमदारांच्या घोडेबाजाराला प्रोत्साहन देत आहे, असा स्पष्ट आरोप संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी केला आहे.
बहुतांश आमदारांचा आपल्याला पाठिंबा असणे स्वाभाविक आहे. बिहारचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी हे निर्णय घेण्यात विलंब लावत असल्याने नव्या सरकारच्या स्थापनतही अडचणी येत आहेत, असे नितीश कुमार म्हणाले.
नितीश कुमार हे मंगळवारी सायंकाळी आपल्या १३० समर्थक आमदारांना घेऊन दिल्लीत आले होते. बुधवारी सायंकाळी त्यांनी या १३० आमदारांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासमोर हजर केले. ज्या पद्धतीने निर्णय घेण्यात विलंब लावला जात आहे, त्यावरून मोदी सरकारच्या वतीने आमदार फोडण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट होते. हेतू स्पष्ट आहे. त्यांना बहुमताचे सरकार स्थापन होऊ द्यायचे नाही. यामुळे घोडेबाजाराला प्रोत्साहन मिळेल, असे आम्ही राष्ट्रपतींना सांगितले आहे, असे नितीशकुमार म्हणाले.
यासंदर्भात तत्काळ कृती करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून नितीशकुमार पुढे म्हणाले, जेवढा उशीर होईल तेवढे राजकीय वातावरण खराब होत जाईल. राज्यात जे काही घडते आहे ते सर्व लोकशाही आणि संवैधानिक मूल्यांच्या विरोधात आहे. (वृत्तसंस्था)