शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

'या' राज्यासाठी प्रियांका गांधी मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार?; अनेक नेत्यांनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 07:07 IST

उत्तर प्रदेशसाठी नवी रणनीती : काँग्रेसमध्ये मंथन

शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करण्याबाबत पक्ष विचार करत आहे. शहरी विकास मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी प्रियांका गांधी यांना नोटीस जारी करत सरकारी निवासस्थान रिकामे करण्यास सांगितले होते. त्यानंतर पक्षाने हा नवा विचार सुरू केला आहे.

शहरी विकास मंत्रालयाच्या नोटीसनंतर शिल्लक रक्कम भरुन संकेत दिले की, त्या आता लखनौमध्येच राहतील. अर्थात, त्यांचा हा विचार काही नवीन नाही. उत्तर प्रदेशच्या प्रभारी सरचिटणीस झाल्यानंतर त्यांनी हा विचार मांडला होता. पण, मुलीची बोर्डाची परीक्षा असल्याने त्यांनी हा विचार टाळला होता. सूत्रांनी सांगितले की, लखनौमध्ये राहण्याचा विचार प्रियांका गांधी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांच्याशी चर्चा करुनच घेतला आहे. मात्र, राहुल आणि सोनिया गांधी यांच्याकडून उत्तर मिळणे अद्याप बाकी आहे. शीला कौल यांच्या रिकाम्या घरात राहणे, असा विचार प्रियांका गांधी यांनी केलेला आहे.काँग्रेसचे संसद सदस्य कार्ती चिदंबरम यांनी असे मत व्यक्त केले आहे की, प्रियांका गांधी यांनी या काळात लखनौमध्ये राहायला हवे. चिदंबरम यांनी अशीही मागणी केली आहे की, प्रियांका गांधी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पक्षाने आतापासूनच जाहीर करावे. याशिवाय, प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू, राज बब्बर यांच्यासह अनेक नेत्यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांना असा आग्रह केला आहे की, पक्षाने याबाबत लवकर निर्णय घ्यावा. विशेष म्हणजे, प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशात योगी सरकारविरुद्ध संघर्ष करत आहेत. यामुळे भाजप तर त्रस्त आहेच. पण, बसपा नेत्या मायावती त्याहून अधिक त्रस्त आहेत. कारण, मायावती ज्या वोट बँकेच्या जिवावर जिंकत आलेल्या आहेत त्या वोट बँकेमध्ये प्रियांका गांधी फूट पाडू शकतात.

टॅग्स :congressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा