शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

राष्ट्रपतींचे भाषण म्हणजे खोट्याचे खरे करण्याचा प्रयत्न; काँग्रेसची जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 05:56 IST

मोदी यांनी केला देशाचा विश्वासघात; काँग्रेसची घणाघाती टीका

- शीलेश शर्मानवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केलेले अभिभाषण म्हणजे सरकार राष्ट्रपतींच्या माध्यमातून खोटे खरे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे काँग्रेसने म्हटले. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाष्य केले की,‘सत्य लपू नाही शकत, त्याला पुरले जाऊ शकत नाही, ते बीसारखे असते. नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांचा केलेला विश्वासघात आज सगळ््यांसमोर आहे.’माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनीही कोविंद यांनी भाषणात केलेले दावे हे वस्तुस्थितीपासून दूर असल्याचे म्हटले. राष्ट्रपतींचे भाषण ऐकून, असे वाटते की चांगले दिवस आले. जी आश्वासने २०१४ मध्ये मोदी यांनी दिली होती ती पूर्ण झाली. शर्मा यांनी विचारले की, कौशल विकास अंतर्गत मोदी यांनी १० कोटी लोकांना कौशल्य प्रवीण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, सरकार फक्त एक कोटी युवकांनाच कौशल संपन्न बनवू शकले.राष्ट्रपतींमार्फतही प्रचार?काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी कोविंद यांचे भाषण हे ‘निवडणुकीचे भाषण’ असल्याचे सांगून म्हटले की, राष्ट्रपतींनी आपल्या प्रदीर्घ भाषणात नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दुष्परिणामांचा कोणताच उल्लेख केला नाही. दलित आणि मागासवर्गांच्या सुरक्षेच्या मुद्यावरही सरकारचे मौन आहे. भाषण ऐकून असे वाटते की सरकार राष्ट्रपतींकडून भाजप जणू प्रचार करीत आहे.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा