शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

राष्ट्रपतींचे भाषण म्हणजे खोट्याचे खरे करण्याचा प्रयत्न; काँग्रेसची जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 05:56 IST

मोदी यांनी केला देशाचा विश्वासघात; काँग्रेसची घणाघाती टीका

- शीलेश शर्मानवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केलेले अभिभाषण म्हणजे सरकार राष्ट्रपतींच्या माध्यमातून खोटे खरे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे काँग्रेसने म्हटले. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाष्य केले की,‘सत्य लपू नाही शकत, त्याला पुरले जाऊ शकत नाही, ते बीसारखे असते. नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांचा केलेला विश्वासघात आज सगळ््यांसमोर आहे.’माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनीही कोविंद यांनी भाषणात केलेले दावे हे वस्तुस्थितीपासून दूर असल्याचे म्हटले. राष्ट्रपतींचे भाषण ऐकून, असे वाटते की चांगले दिवस आले. जी आश्वासने २०१४ मध्ये मोदी यांनी दिली होती ती पूर्ण झाली. शर्मा यांनी विचारले की, कौशल विकास अंतर्गत मोदी यांनी १० कोटी लोकांना कौशल्य प्रवीण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, सरकार फक्त एक कोटी युवकांनाच कौशल संपन्न बनवू शकले.राष्ट्रपतींमार्फतही प्रचार?काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी कोविंद यांचे भाषण हे ‘निवडणुकीचे भाषण’ असल्याचे सांगून म्हटले की, राष्ट्रपतींनी आपल्या प्रदीर्घ भाषणात नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दुष्परिणामांचा कोणताच उल्लेख केला नाही. दलित आणि मागासवर्गांच्या सुरक्षेच्या मुद्यावरही सरकारचे मौन आहे. भाषण ऐकून असे वाटते की सरकार राष्ट्रपतींकडून भाजप जणू प्रचार करीत आहे.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा