शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मध्य प्रदेश, छत्तीसगड अन् राजस्थान निवडणुकीत काँग्रेस की भाजप? PK यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 18:48 IST

संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याने, आता ‘वन नेशन, वन इलेक्शन’संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. पण...

येणाऱ्या काही दिवसांत मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर आहे, तर मध्य प्रदेशात भाजप आणि तेलंगणामध्ये बीआरएस सत्तेवर आहे. या राज्यांमध्ये केव्हाही विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजू शकतो. मात्र, यातच संसदेचे विशेष अधिवेशनही बोलावण्यात आल्याने, आता ‘वन नेशन, वन इलेक्शन’संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र ही  चर्चा होत असली तरी, यासाठी आणखी बराच वेळ लागू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणूक वेळेवरही होऊ शकते.

या विधानसभा निवडणुकांसंदर्भात बोलताना जन सूरज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर (PK) यांनीही आपला अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी पीके यांनी काँग्रेस, भाजप आणि टीएमसीसह इतरही काही पक्षांना निवडणुकीत मदत केली आहे. 'टाइम्स नाऊ'ला दिलेल्या एका मुलाखतीत प्रशांत किशोर यांना आगामी काळात होणाऱ्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील जय-पराजयासंदर्भात विचारले असता, त्यांनी कोणत्या राज्यात कोणता पक्ष आघाडीवर आहे अथवा वरचढ ठरू शकतो यासंदर्भात भाष्य केले.

पीके म्हणाले, ''राजस्थानात भाजप काही प्रमाणात काँग्रेसपेक्षा पुढे दिसत आहे. मात्र गेल्या काही महिन्यांत काँग्रेसने ग्राऊंड लेवलवर काम वाढवले आहे. पण असे असले तरी, भाजप त्यांच्या पुढेच दिसतो आहे. मध्य प्रदेशचा विचार करता, भाजप आणि काँग्रेस यांच्यात येथे चुरशीचा सामना होण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी मी भाजपला थोडे अधिक झुकते माप देईन. आता छत्तीसगडचा विचार करता, येथेही चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. येथे अनेकांना वाटते की, काँग्रेससाठी येथील निवडणूक सोपी असेल. मात्र, काँग्रेस पक्ष येथे अधिक मजबूद दिसत असला तरी, येथील सामनाही चुरशीचा  होईल असे दिसते. यानंतर तेलंगनासंदर्भात बोलताना पीके यांनी, येथे बीआरएसच जिंकेल, असे एका वाक्यात सांगितले. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूकRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेश