शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

सत्तेचे वारे..भाग एक

By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST

जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल काहीही लागो पण निवडणुका झाल्यानंतरही कायतू व मिकी यांच्यातील वितुष्ट कायम राहिल. उलट दरी आणखी रुंदावेल व त्या पक्षात फुट पडू शकते, अशी स्थिती आहे. गोव्याच्या राजकारणात केवळ दोन आमदार देखील एका पक्षात चांगल्या प्रकारे राहू शकत नाही असा अनुभव अनेकदा आला आहे. दोन आमदारही एकत्र राहत नाही कारण राजकीय पक्षांसमोर ध्येयधोरण असे काही असत नाही. एखाद्या तत्त्वज्ञानाने आमदारांना बांधून ठेवले आहे असे चित्र कधी दिसत नाही. 2007 च्या निवडणुकीवेळी चर्चिल आलेमाव यांनी सेव्ह गोवा पक्ष स्थापन केला होता, तेव्हा त्या पक्षाच्या तिकीटावर चर्चिल हे नावेलीतून तर आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे कुडतरी मतदारसंघातून निवडून आले. नंतर काही महिन्यांनी रेजिनाल्ड व चर्चिल हे एकमेकांचे शत्रू बनले. तत्पूर्वीच्या काळात म्हणजे 2003-04 साली सुदिन ढवळ

जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल काहीही लागो पण निवडणुका झाल्यानंतरही कायतू व मिकी यांच्यातील वितुष्ट कायम राहिल. उलट दरी आणखी रुंदावेल व त्या पक्षात फुट पडू शकते, अशी स्थिती आहे. गोव्याच्या राजकारणात केवळ दोन आमदार देखील एका पक्षात चांगल्या प्रकारे राहू शकत नाही असा अनुभव अनेकदा आला आहे. दोन आमदारही एकत्र राहत नाही कारण राजकीय पक्षांसमोर ध्येयधोरण असे काही असत नाही. एखाद्या तत्त्वज्ञानाने आमदारांना बांधून ठेवले आहे असे चित्र कधी दिसत नाही. 2007 च्या निवडणुकीवेळी चर्चिल आलेमाव यांनी सेव्ह गोवा पक्ष स्थापन केला होता, तेव्हा त्या पक्षाच्या तिकीटावर चर्चिल हे नावेलीतून तर आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे कुडतरी मतदारसंघातून निवडून आले. नंतर काही महिन्यांनी रेजिनाल्ड व चर्चिल हे एकमेकांचे शत्रू बनले. तत्पूर्वीच्या काळात म्हणजे 2003-04 साली सुदिन ढवळीकर व पांडुरंग मडकईकर हे दोघे म.गो. पक्षाचे आमदार होते पण मडकईकर यांनी मंत्री ढवळीकर यांना त्यावेळी रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याच काळात बाबूश मोन्सेरात, मिकी पाशेको व स्वर्गीय माथानी साल्ढाणा हे युगोडेपाचे आमदार होते. त्यावेळी बाबूशने युगोडेपास रामराम ठोकत भाजपचे घर गाठले होते. डॉ. विली डिसोझा हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री होते तेव्हा मिकी पाशेको हे राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यावेळीही डिसोझा व पाशेको यांच्यात खूप वाद रंगायचे. जिथे दोन-तीन आमदारही जास्त काळ एकत्र राहू शकत नाही तिथे मोठय़ा पक्षांबाबत व आठ-दहा आमदारांच्या गटाबाबत काय
बोलावे?
पाशेको यांना जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी भाजपने आपल्यासोबत ठेवले. कारण ते सध्याही भाजपसोबत सत्तेत आहेत म्हणून नव्हे. जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी सासष्टीत काँग्रेसच्या आमदारांचे किती उमेदवार निवडून येतात व गोवा विकास पक्षाचे किती उमेदवार बाजी मारतात ते भाजपला पहायचे आहे. पाशेको यांची म्हणजेच त्यांच्या गोवा विकास पक्षाची शक्ती जर वाढली तर ते भाजपसाठी उपयुक्त ठरेल. कारण काँग्रेसची तेवढी जास्त हानी होईल. भाजपला सासष्टीत मते मिळत नाहीत. सासष्टी हा आपला बालेकिल्ला आहे असे काँग्रेस पक्ष मानतो. 2012च्या निवडणुकीवेळी त्यास पहिल्यांदा भाजपने सुरूंग लावला.