शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

खोट्या बातम्यांच्या आधारे राजकीय पक्ष परस्परांविरुद्ध छेडतील आभासी युद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 1:42 AM

खोट्या बातम्यांना वेळीच आळा न घातल्यास लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात राजकीय पक्ष या बातम्यांच्या आधारे आभासी जगात परस्परांविरुद्ध एक प्रकारचे युद्धच छेडतील असा इशारा निवडणूक प्रचार या विषयातील तज्ज्ञ शिवमशंकर सिंह यांनी दिला आहे.

नवी दिल्ली : खोट्या बातम्यांना वेळीच आळा न घातल्यास लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात राजकीय पक्ष या बातम्यांच्या आधारे आभासी जगात परस्परांविरुद्ध एक प्रकारचे युद्धच छेडतील असा इशारा निवडणूक प्रचार या विषयातील तज्ज्ञ शिवमशंकर सिंह यांनी दिला आहे.मणिपूर व त्रिपुरा विधानसभा निवडणुकांत भाजपाकरिता माहिती विश्लेषण व प्रचारमोहिमांची आखणी याचे काम शिवमशंकर सिंह यांनी केले होते. त्यांनी भाजपाला रामराम ठोकला. राजकारणातील अंतर्गत प्रवाह कसे असतात, पक्षांचे काम कसे चालते, निवडणुका जिंकण्यासाठी विविध पक्ष काय डावपेच आखतात याचे सखोल विश्लेषण शिवमशंकर सिंह यांनी केले आहे.त्यांच्या ‘हाऊ टू विन अ‍ॅन इंडियन इलेक्शन : व्हॉट पॉलिटिकल पार्टीज डोन्ट वॉन्ट यू टू नो' या आपल्या नव्या पुस्तकात याचे वर्णन केले आहे. निवडणूक प्रचारासाठी तज्ज्ञमंडळी काय सल्ला देतात, सर्वेक्षण, माहिती विश्लेषण तसेच पर्यायी माध्यमांचा प्रचारासाठी कसा वापर केला जातो याचीही माहिती या पुस्तकात आहे.त्यांनी सांगितले की, प्रत्येक राजकीय पक्ष व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक व इतर संकेतस्थळांवर सर्रास खोट्या बातम्या पसरवून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा कृतीतून राजकीय पक्ष आपल्या मनातील हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतात. या बातम्यांची संख्या इतकी मोठी असते की त्यांना आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी खूपच सजग राहायला हवे.माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भाजपा हुशारशिवमशंकर सिंह म्हणाले की, या तंत्रज्ञानाचा निवडणुका जिंकण्यासाठी फायदा होऊ शकतो, ही गोष्ट पहिल्यांदा भाजपाला समजली. गेल्या निवडणुकीत समाज माध्यमांचा हुशारीने वापर करून भाजपाने विजय मिळविला. या सर्व गोष्टींवर नरेंद्र मोदी लक्ष ठेवत. या निवडणुकांत काँग्रेसची अत्यंत नकारात्मक प्रतिमा भाजपाने तयार केली. मनमोहनसिंग दुबळे नेता असल्याचे जनमानसावर बिंबवले. घोटाळ््यांची माहितीही झळकावली.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक