शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

'95 हजार कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीला मोदींनी उपमुख्यमंत्री का केलं?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 15:37 IST

95 हजार कोटींच्या भ्रष्ट्राचारी अजित पवार यांना एका रात्रीत कुठूनतरी उचलून थेट राज्यपालांसमोर आणले जाते.

नवी दिल्ली - राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच अधिकच वाढत गेला आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवाच ट्विस्ट पाहायला मिळाला. राज्यातील या भाजपा-राष्ट्रवादी आघाडीची देशभरात चर्चा रंगली. त्यानंतर, देशभरातील नेते याबाबत आपली प्रतिक्रिया देत आहेत. त्यात, सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले आणि हिंदी मीडियाचे नामवंत पत्रकार रविश कुमार यांनी ब्लॉग लिहून मोदींना लक्ष्य केलं आहे. राज्यातील सत्ता स्थापनेवरुन रविश कुमार यांनी मोदींना प्रश्न विचारले आहेत. 

95 हजार कोटींच्या भ्रष्ट्राचारी अजित पवार यांना एका रात्रीत कुठूनतरी उचलून थेट राज्यपालांसमोर आणले जाते. त्यानंतर, देवेंद्र फडमवीसांसह उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाते. ज्या देवेंद्र फडणवीसांनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा मुद्दा उचलून महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:ची प्रतिमा उंचावली, ओळख निर्माण केली. त्याच अजित पवारांना उपमुख्यमंत्री बनविण्यात आलं आहे. गेल्यावर्षीच भाजपा सरकारच्यावतीने अँटी करप्शन ब्युरोने अजित पवारांविरुद्ध उच्च न्यायालयात आरोपपत्र दाखल करत त्यांना मुख्य आरोपी बनवले आहे. म्हणजेच, संकटसमयी अजित पवार आपल्या कामी यावेत, यासाठीच त्यांच्यावर टांगती तलवार ठेवण्यात आली आहे. कारण, याप्रकरणी अद्याप कुठलिही कारवाई करण्यात आली नाही. 22 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी खटला दाखल केला. त्यामध्ये 70 जणांना आरोपी करण्यात आले असून अजित पवार त्यापैकीच एक आहेत. त्याच, अजित पवारांचे स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी केलं आहे. आता, याप्रकरणात ईडी हात टाकण्याची हिंमत करेल का, असा सवाल रविश कुमार यांनी विचारला आहे. तसेच, का ईडीपासून वाचविण्याच्या अटीवरच हे साठलोठ केलंय? असेही रविश यांनी म्हटले आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाच्या पंतप्रधानांनी 95 हजार कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीच्या नावामागे जी लावून त्यांस उपमुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, नॅचरली करप्शन पार्टीचे आमदार आता तुम्हाला सोबत कसे चालतात, ते आमदार आता प्रामाणिक झाले का? असा सवालही रविश यांनी विचारला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेस