शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Digital Payment मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आली; पंतप्रधानांनी व्यक्त केली 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 12:59 PM

PM Narendra Modi Mann Ki Baat : सध्या सरासरी ६ कोटींपेक्षा अधिक डिजिटल पेमेंटी UPI द्वारे होत असल्याची पंतप्रधानांची माहिती.

ठळक मुद्देसध्या सरासरी ६ कोटींपेक्षा अधिक डिजिटल पेमेंटी UPI द्वारे होत असल्याची पंतप्रधानांची माहिती.

डिजिटल पेमेंटमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आली आहे. ऑगस्ट महिन्यात ३५५ कोटी रूपयांची UPI द्वारे देवाणघेवाण करण्यात आली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. त्यांनी मन की बात द्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. आज सरासरी ६ कोटींपेक्षा अधिक डिजिटल व्यवहार UPI द्वारे केले जात आहेत, असंही ते म्हणाले. 

"ऑगस्ट महिन्यात युपीआयद्वारे ३५५ कोटी रूपयांची देवाणघेवाण करण्यात आली. सरकारी ६ कोटी रूपयांपेक्षा अधिक व्यवहार हे युपीआयद्वारे होत आहेत. यामुळे देशाच्या अर्थव्यस्थेत पारदर्शकता आली आहे," असं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं. आजकाल एक विशेष ई-ऑक्शन सुरू आहे. हा लिलाव मला वेळोवेळी लोकांनी दिलेल्या वस्तूंचा केला जात आहे. यातून जो पैसा येणार आहे. त्याचा वापर नमामी गंगे या मोहिमेसाठी दिला जाणार असल्याचंही मोदी म्हणाले. "जनधन खात्यांबाबत जी मोहीम सुरू करण्यात आली त्यामुळे गरीबांचे हक्काचे पैसे त्यांच्याच खात्यात जात आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारही कमी झाला. आज तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. गावाखेड्यांमध्येही युपीआयद्वारे लोक पैशांची देवाणघेवाण करत आहेत," असंही त्यांनी नमूद केलं.  आज जागतिक नदी दिवससध्याची तरुणाई दररोज कुठला ना कुठला दिवस साजरा करते. वाढदिवसापासून ते टी डे, मनी डे, हनी डे, असे एकापेक्षा एक डे आपण साजरे करतो. गुगलवर सर्च केल्यानंतर वर्षभरातील ३६५ दिवसांच्या 'डे'चं कॅलेंडर तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. देशाची सांस्कृतिकता आणि परंपरेचा हा दिवस आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून देशाला जोडणारा आजचा दिवस आहे. आज विश्व नदी दिवस आहे, अशी आठवण मोदींनी आपल्या आजच्या मन की बात कार्यक्रमातून करुन दिली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdigitalडिजिटलMONEYपैसाMan ki Baatमन की बातEconomyअर्थव्यवस्था