शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

याचसाठी केला होता अट्टाहास, पाकिस्तानी नवरदेवाची भारतात वरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 13:42 IST

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने कलम 370 हटविल्यानंतर देशभरातून मोठ्या प्रमाणात मोदी सरकारच्या या निर्णयाला समर्थन मिळत आहे. कलम 370 आणि 35 ए हे कलम हटविल्यामुळे भारतीय नागरिक आता काश्मीरमध्ये जागा खरेदी करू शकणार आहेत. तसेच, काश्मीरी मुली भारतातील कुठल्याही नागरिकाशी लग्न करु शकणार आहेत. या लग्नपर्वाला सुरूवात झाली, असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच, काश्मीर सीमारेषेवरही तणाव दिसून येत आहे. माहेश्वरी समाजाचे दोन तरुण कराचीवरुन गुजरातला आले असून त्यांनी लग्नाची तयारी सुरू केली आहे. येत्या शनिवारी त्यांचे लग्न होत आहे. राजकोट माहेश्वरी समाजाने राजकोट येथे या लग्नाचे आयोजन केले आहे. 

राजकोट माहेश्वरी समजाचे युवा अध्यक्ष भवेश माहेश्वरी यांनी याबाबत माहिती दिली. या सामाजिक संघटनेनं पाकिस्तानमधील 90 पेक्षा अधिक जोडप्यांचे लग्न लावून देण्यास आणि भारतात स्थीरावण्यास मदत केली आहे. पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेले माहेश्वरी समुदायाचे बहुतांश लोकं भारतात राहू इच्छित असल्याचं भवेश यांनी म्हटलं. फाळणीपासून या समाजातील अनेक लोकं आजतायायत पाकिस्तानमध्ये वास्तव्य करत आहेत, असे नवरदेव अनिल माहेश्वरी यांनी म्हटले.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानmarriageलग्नArticle 370कलम 370