शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

याचसाठी केला होता अट्टाहास, पाकिस्तानी नवरदेवाची भारतात वरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 13:42 IST

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने कलम 370 हटविल्यानंतर देशभरातून मोठ्या प्रमाणात मोदी सरकारच्या या निर्णयाला समर्थन मिळत आहे. कलम 370 आणि 35 ए हे कलम हटविल्यामुळे भारतीय नागरिक आता काश्मीरमध्ये जागा खरेदी करू शकणार आहेत. तसेच, काश्मीरी मुली भारतातील कुठल्याही नागरिकाशी लग्न करु शकणार आहेत. या लग्नपर्वाला सुरूवात झाली, असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच, काश्मीर सीमारेषेवरही तणाव दिसून येत आहे. माहेश्वरी समाजाचे दोन तरुण कराचीवरुन गुजरातला आले असून त्यांनी लग्नाची तयारी सुरू केली आहे. येत्या शनिवारी त्यांचे लग्न होत आहे. राजकोट माहेश्वरी समाजाने राजकोट येथे या लग्नाचे आयोजन केले आहे. 

राजकोट माहेश्वरी समजाचे युवा अध्यक्ष भवेश माहेश्वरी यांनी याबाबत माहिती दिली. या सामाजिक संघटनेनं पाकिस्तानमधील 90 पेक्षा अधिक जोडप्यांचे लग्न लावून देण्यास आणि भारतात स्थीरावण्यास मदत केली आहे. पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेले माहेश्वरी समुदायाचे बहुतांश लोकं भारतात राहू इच्छित असल्याचं भवेश यांनी म्हटलं. फाळणीपासून या समाजातील अनेक लोकं आजतायायत पाकिस्तानमध्ये वास्तव्य करत आहेत, असे नवरदेव अनिल माहेश्वरी यांनी म्हटले.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानmarriageलग्नArticle 370कलम 370