शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

लोकसभेआधी पुन्हा काहीतरी घडू शकतं; इम्रान खान यांना 'मनसे' संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 10:19 IST

निवडणुकीआधी पुन्हा हल्ला होईल, असं राज ठाकरेंनी सभेत म्हटलं होतं.

इस्लामाबाद: भारतात लोकसभेची निवडणूक होईपर्यंत भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण राहतील, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे. निवडणूक होण्याआधी आणखी काहीतरी घडू शकतं, असा संशयदेखील त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीआधी पुलवामासारखा आणखी एखादा हल्ला घडवला जाईल, असं भाकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच वर्तवलं होतं. जम्मू-काश्मीरमधील पुलवामात 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला. यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. याचाच संदर्भ देत भारत-पाकिस्तानवर अद्यापही युद्धाचं सावट  कायम असल्याचं खान म्हणाले. 'निवडणुकीआधी मोदी सरकार आणखी काहीतरी करू शकतं,' अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. 'धोका अद्याप टळलेला नाही. भारतात निवडणूक होईपर्यंत परिस्थिती तणावपूर्ण राहील. भारताकडून आक्रमण झाल्यास ते थोपवून धरण्यासाठी आम्ही तयार आहोत,' असं इम्रान खान यांनी म्हटलं. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलानं 26 फेब्रुवारीला एअर स्ट्राइक केला. हवाई दलाच्या 12 मिराज-2000 विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर आणि पाकिस्तानातील बालाकोटवर बॉम्ब टाकले. मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान भारतीय हवाई दलानं ही धाडसी कारवाई केली. यामध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. मात्र यामध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले, याची माहिती हवाई दलानं दिली नाही. काँग्रेससह तृणमूल काँग्रेसनं या कारवाईचे पुरावे मागितल्यानं राजकारण तापलं होतं. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला