भाजपाने अशा लोकांना उमेदवारी दिली आहे, जी देशासाठी शहीद झालेल्या आणि देशाने मरणोत्तर अशोक चक्राने सन्मानित केलेले हेमंत करकरेंना शाप देऊन मारल्याचे म्हणते. ...
छत्तीसगडमधील बिजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी (21 एप्रिल) चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. ...
साध्वी प्रज्ञासिंह यांनी दोन दिवसांपूर्वीच 26/11च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांना शाप दिल्याने 21 दिवसांत सुतक संपल्याचे वक्तव्य केले होते. ...