ज्या ठिकाणी प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती, तिथे मायावतींचे एक बॅनर लावण्यात आले होते. बॅनरवर मायावती यांच्या नावासमोर पंतप्रधान लिहिलेले होते. त्यावर मायावती म्हणाल्या की, नमो-नमो वाल्यांची सुट्टी होणार असून जय भीम वाले येणार आहेत. ...
अमेठी मतदारसंघात बळजबरीने राहुल गांधी यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदान केंदावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांनी केला आहे. ...
अखिलेश स्वत:ला यादवांचे नेते समजतात. यादव म्हटले की, सपाचा माणून असा समज झाला आहे. परंतु, यादवांची ओळख अखिलेश सध्या धुळीस मिळवत असल्याची टीका निरहुआ यांनी केली. ...
माजी केंद्रीय मंत्री आरीफ मोहम्मद खान यांनी धर्माच्या नावे एकत्र येऊन मतदान करण्याचं आवाहन करणं म्हणजे संविधानाच्या आत्म्याचं एक प्रकारे उल्लंघन आहे. ...
गुजरात एटीएसच्या चार महिला पोलिस अधिकाऱ्यांनी रविवारी धडाकेबाज कामगिरी केली आहे. या चार महिला अधिकाऱ्यांनी बोटादच्या घनदाट जंगलात घुसून १५ हत्यांचा आरोप असलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत ...
युती करण्यासाठी चर्चा सुरू होती, त्याचवेळी काँग्रेसने मध्य प्रदेशात बसपासोबत युती केली नाही. त्यानंतर काँग्रेस नेत्यांना वाटत होते की, अखिलेश यांनी युती करावी. मात्र बहुजन पक्षाशिवाय आपण युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. ...