लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी काश्मीरमधील अनंतनाग व पश्चिम बंगालमधील बराकपोर मतदारसंघातील हिंसाचार वगळता सर्व ५१ ठिकाणी शांततेत मतदान पार पडले. ...
लोकसभा निवडणुकांच्या आतापर्यंत पार पडलेल्या पाच टप्प्यांमध्ये २६ राज्यांतील ४२५ जागांसाठी मतदान झाले आहे. नेमक्या किती जागा जिंकणार याबद्दलचे अंदाज काँग्रेस व भाजपच्या वॉररुममध्ये लढविले जात आहेत. ...
सर्व रस्त्यांवर शुकशुकाट आणि मतदान केंद्रांच्या दिशेने जाणारा एखाद-दुसराच मतदार. मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचारीही शांतपणे बसलेले. हल्ल्याच्या भीतीने घाबरलेले. अनेक केंद्रांमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकही मतदार आलेला नाही... ...
केंद्रामध्ये काँग्रेस व भाजपला वगळून प्रादेशिक पक्षांची आघाडी स्थापन करण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री व तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची सोमवारी भेट घेतली. ...
निवडणूक आचारसंहितेचा कथित भंग केल्याच्या सहा प्रकरणांत पंतप्रधान मोदी यांना ‘क्लीन चिट’ देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर सर्वोच्च न्यायालय येत्या बुधवारी ८ मे रोजी विचार करणार आहे. ...