मध्यस्थी समितीचे अध्यक्ष न्या. एफ.एम.आय. खलीफुल्ला यांनी आज झालेल्या सुनावणीमध्ये अहवाल सादर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे वेळ वाढवून देण्याची मागणी केली. ...
मोदींनी केलेले आरोप काँग्रेसच्या वतीने फेटाळण्यात आले आहे. मात्र अमिताभ बच्चन यांनी या संदर्भातील सत्य समोर आणावे, असं आवाहनही बच्चन यांना करण्यात आले आहे. ...
केजरीवाल यांच्यावर आपण हल्ला का केला हे माहित नाही. परंतु, मला या घटनेची खंत आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नसून मला हे कृत्य करण्यासाठी कुणीही सांगितले नसल्याचे युवकाचे म्हणणे आहे. ...
ममता बॅनर्जी यांचे कोळसा माफियांशी संबंध असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत केला. यावर प्रत्युत्तर देत ममता बॅनर्जी यांनीही पंतप्रधान मोदींनी खुलं आव्हान दिलं आहे. ...
अयोध्या राम जन्मभूमी विवादीत प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या प्रकरणात नेमण्यात आलेली मध्यस्थी समितीचे अध्यक्ष न्या. एफ.एम.आय. खलीफुल्ला आज समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टात सोपवणार आहेत ...
निवडणूक निकालानंतर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आल्यास सरकारस्थापनेसाठी काँग्रेसला सहकार्य करण्यास तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) अनुकूल दिसत आहेत. ...
भारतीय नौदलाच्या विराट या युद्धनौकेचा वापर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आपल्या कुटुंबीयांच्या खासगी सुट्यांसाठी केल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप नौदलाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खोडून काढला आहे. ...