कोल्हापूर : फुलेवाडीतील अग्निशामक दलाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळला, अनेक जण अडकल्याची प्राथमिक माहिती "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले? चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल अतिवृष्टीमुळे अंदाजे ६० लाख हेक्टर नुकसान, पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले... पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; तीन ठार, २० हून अधिक जखमी जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना... आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला? मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी... सातारा - कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम... सांगली: तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त आता महिला T20 World Cup चा थरार! IND vs SL कुठं अन् किती वाजता रंगणार सलामीचा सामना? जाणून घ्या अहिल्यानगरात धान्य टिकवण्यासाठी वापरलेली कीडनाशक पावडरच्या वासाने २ मुलांचा मृत्यू, पत्नी गंभीर BCCIची मोहसीन नक्वी यांना 'लास्ट वॉर्निंग'; 'या' दिवसापर्यंत ट्रॉफी भारताला परत करण्याचे आदेश भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
पंतप्रधान नरेंद्र मोदी संताप आणि व्देषाने ओतप्रोत भरलेले असून त्याच मनोभूमिकेतून ते आमच्यावर सतत टीका करत असतात. पण आम्ही त्यांच्या मत्सराचे उत्तर प्रेमानेच देत राहू, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी येथे सांगितले. ...
प्रसिद्ध उद्योगपती आणि आयटीसीचे चेअरमन वाय. सी. देवेश्वर यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ...
लोकसभा निवडणुकीच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्यांमध्ये काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या अलाहाबाद दौ-यात माणुसकीचे दर्शन घडले. ...
लोकसभा निवडणुकांत कोणत्याच एका पक्षाला वा आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती व वायएसआर काँग्रेस हे पक्ष काय भूमिका घेणार, हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. ...
नरेंद्र मोदी यांच्यासोबत गेली 45 वर्षे मैत्री होती हे मान्य करताना त्यांनी वैयक्तीक टीका करण्यास नकार दिला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना नाही तर 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर मनातून उतरले. ...
यंदाची लोकसभा निवडणूक नेत्यांच्या वक्तव्यांनी गाजली आहे. ...
प्रियंका म्हणाल्या की, शेतकऱ्यांवर संकटे आली. अनेकदा शेतीचे नुकसान झाले. तर कधी मोकाट जनावरांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस झाली. मात्र विम्याचा एक पैसा शेतकऱ्यांना मिळाला नाही. ...
देशाच्या फाळणीला जबाबदार कोण, यावरून बरेच मतभेद आहेत. काहीजण फाळणीच्या बाजुने तर काहीजण फाळणीच्या विरोधात मते मांडत असतात. ...
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यांमध्ये जातीवरून टीकांचे प्रमाण वाढत चालले आहे. ...