महिलांनी सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. मुंबईच्या कॅप्टन आरोही पंडितने इतिहास रचला आहे. आरोहीने लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टच्या सहाय्याने अटलांटिक महासागर पार केला आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये उत्तर प्रदेशातील राजकारण तापू लागलं आहे. माजी मुख्यमंत्री आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांनी अलावरपुरच्या जाहीर सभेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. ...
मोदींना सर्कशीतील वाघ म्हटल्याप्रकरणी काँग्रेसकडून मनप्रीत सिंग यांच्यावर कारवाई करण्यात येणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर भाजप याला काय उत्तर देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ...
दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचा काळ आणि आजची स्थितीत यात मोठा फरक आहे. त्यावेळी देशात लोकशाही होती, परंतु आज हुकूमशाही निर्माण झाल्याची टीका सिन्हा यांनी केली. ...
युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघात मंगळवारी प्रचाराला गेलेल्या आदिती सिंह यांच्यावर हल्ला झाला आहे. जिल्हा पंचायत प्रमुख अवधेश सिंह यांनी हल्ला केल्याचा आरोप आदिती सिंह यांनी केला आहे. ...