लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजपाचं नाव 'भारत जलाओ पार्टी' ठेवलं पाहिजे; ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर - Marathi News | west bengal cm mamata banerjee criticize bjp and said it should renamed bharat jalao party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचं नाव 'भारत जलाओ पार्टी' ठेवलं पाहिजे; ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर

आपला देशाच्या पंतप्रधानांसमोर अपमान करण्यात आला, ममता बॅनर्जींंच वक्तव्य ...

भारतीय जवानांशी टक्कर, एक पाऊल मागे हटण्यास चीन 'मजबूर'; म्हणाला... - Marathi News | china says our border troops committed to maintaining peace in china indian border region After clash in sikkim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय जवानांशी टक्कर, एक पाऊल मागे हटण्यास चीन 'मजबूर'; म्हणाला...

तत्पूर्वी, भारतीय लष्कराने सोमवारी सांगितले होते, की सिक्किमच्या उत्तरेला असलेल्या नाकूला भागात 20 जानेवारीला भारत आणि चिनी सैन्यांत ‘सामान्य बाचाबाची’ झाली होती. निर्धारित प्रोटोकॉलनुसार, स्थानिक कमांडरांकडून हा वाद मिटवण्यात आला.  ...

"पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनच अर्णब गोस्वामींना मिळाली बालाकोट हल्ल्याची माहिती,’’ राहुल गांधींचा गंभीर आरोप - Marathi News | "Arnab Goswami gets information about Balakot attack from Prime Minister Narendra Modi," Rahul Gandhi's serious allegations | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनच अर्णब गोस्वामींना मिळाली बालाकोट हल्ल्याची माहिती,’’ राहुल गांधींचा गंभीर आरोप

Balakot Air strike News: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातूनच अर्णब गोस्वामी यांना बालाकोट हल्ल्याची माहिती मिळाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ...

शाब्बास पोरी! 15 वर्षांच्या मुलीने दाखवलं धाडस, बालविवाहाला केला विरोध; कुटुंबीयांविरोधात केली तक्रार - Marathi News | brave daughter opposes her child marriage expressed desire to study | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरी! 15 वर्षांच्या मुलीने दाखवलं धाडस, बालविवाहाला केला विरोध; कुटुंबीयांविरोधात केली तक्रार

Child Marriage News : आजही देशातील अनेक गावांमध्ये मुलीच्या मनाविरुद्ध त्यांचा बालविवाह केला जातो. ही अनिष्ट प्रथा सुरूच आहे. ...

नेताजींचे चित्र म्हणून अभिनेत्याच्या फोटोचे राष्ट्रपतींकडून अनावरण? राष्ट्रपती भवनातील प्रकार - Marathi News | prosenjit chatterjee portrait unveiled as netaji subhas chandra bose by president ramnath kovind | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नेताजींचे चित्र म्हणून अभिनेत्याच्या फोटोचे राष्ट्रपतींकडून अनावरण? राष्ट्रपती भवनातील प्रकार

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती भवनात नेताजींच्या एका फोटोचे अनावरण करण्यात आले. मात्र, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनावरण केलेल्या फोटो वादात सापडला असून, तो फोटो नेताजींचा नसल्याचे सांगितले जात आहे. या चित्रातील व् ...

नवी कार घेणाऱ्यांसाठी बदलू शकतात नियम; पाहा काय होणार बदल - Marathi News | IRDAI panel for separate payments of vehicle insurance premium rule might change for new vehicle buyers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवी कार घेणाऱ्यांसाठी बदलू शकतात नियम; पाहा काय होणार बदल

पाहा पारदर्शकता राहावी म्हणून काय होऊ शकतात बदल ...

तुम्हाला माहीत आहे का कुठे तयार केला जातो देशाचा तिरंगा? केवळ एका कंपनीकडे आहे याचा कॉन्ट्रॅक्ट... - Marathi News | Republic Day 2021 : Where Indian National Flag Tirangaa manufactured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्हाला माहीत आहे का कुठे तयार केला जातो देशाचा तिरंगा? केवळ एका कंपनीकडे आहे याचा कॉन्ट्रॅक्ट...

तिरंग्याबाबत प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रेम आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, आपला राष्ट्रीय ध्वज म्हणजे तिरंगा कुठे तयार केला जातो? तो कोण तयार करतं? चला जाणून घेऊ या गोष्टी.... ...

म्हणून १८ वर्षांपर्यंत २६ जानेवारीला साजरा होत होता भारताचा स्वातंत्र दिन, हे होते कारण - Marathi News | So for 18 years, 26 January was India's Independence Day, because... | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :म्हणून १८ वर्षांपर्यंत २६ जानेवारीला साजरा होत होता भारताचा स्वातंत्र दिन, हे होते कारण

Republic Day India 2021 : २६ जानेवारी हा देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होतो. २६ जानेवारी १९५० पासून देशात संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली होती. ...

"मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलमधून कमावलेले 20 लाख कोटी गेले कुठे?", काँग्रेसचा हल्लाबोल - Marathi News | ajay maken asked where did they go 20 lakh crores which government earned from petrol and diesel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलमधून कमावलेले 20 लाख कोटी गेले कुठे?", काँग्रेसचा हल्लाबोल

Congress Slams BJP : मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरचा दर वाढवल्याने सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. ...