"परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केल्यानुसार फेब्रुवारीच्या मध्यात अनिल देशमुख कोरोनामुळे नागपुरात त्यांच्या राहत्या घरी क्वारंटाइन होते. त्यामुळे त्यांना कुणी भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही", असं म्हणत शरद पवार यांनी सांगितलं. ...
देवस्वोम बोर्डस हे माकपच्या कारवायांची केंद्रे बनली आहेत. हे बोर्डस भाजप सत्तेत आल्यास ते निश्चितच रद्द केले जातील आणि त्यांचा ताबा भाविकांकडे दिला जाईल. ...
पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवसांचे न ठेवता ते वाढविण्यात यावे, अशी सूचना करणारे पत्र केंद्र सरकारने सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना पाठविले आहे. ...
गेल्या चोवीस तासांमध्ये देशातील २१ हजार १८० रुग्ण बरे झाले असून, २१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येतही महाऱाष्ट्राची संख्या अधिक आहे. देशातील २१२ कोरोनाबळींमध्ये ९९ रुग्ण हे एकटे महाराष्ट्रातील आहे. ...
CoronaVirus News & Latest Updates : या आठवड्यानंतर आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात पुन्हा एकदा संक्रमणाच्या घटनांमध्ये वाढ पाहावी लागेल ...