राज्याच्या हद्दीत प्रवेश करून शेतकऱ्यांच्या २५-३० ट्रॅक्टर-ट्रॉलींचे नुकसान केल्याप्रकरणी हरयाणा निमलष्करी दलाच्या कर्मचाऱ्यांवर पंजाब सरकारने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. ...
कॅबिनेट बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मोदी सरकारच्या मागील १० वर्षात शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा पाढा पत्रकार परिषदेत वाचून दाखवला ...
Farmers Protest : शेतकरी आंदोलनादरम्यान विविध कारणांमुळे आतापर्यंत किती पोलिसांचा मृत्यू झाला आणि किती पोलीस जखमी झाले याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. ...
झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात रोख ठेवी, मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक, विविध शहरांमधील मालमत्तांमध्ये गुंतवणूक, डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे आदी जप्त करण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले आहे. ...
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नमूद केले की, मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका हा संविधानाच्या मूलभूत संरचनेचा एक भाग असल्याचे आम्हीसातत्याने सांगितले. ...