काँग्रेसने अजूनही ममता बॅनर्जींकडून आशा सोडलेली नाही. पश्चिम बंगालमधील इंडिया आघाडीच्या भविष्याबाबत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. ...
ग्राहकांचा याचा माेठा फायदा हाेणार आहे. आता महानगरांमध्ये तीन दिवस, महापालिका क्षेत्रात ७ दिवस आणि ग्रामीण भागात १५ दिवसांत नवीन वीजजोडणी मिळणार आहे. ...
केंद्र सरकारने महिला सुरक्षेसाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना २०२५-२६ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महिला सुरक्षेसाठी नेमक्या कोणत्या योजना सुरू आहेत . ...
हरयाणातील हिसारमधील खेडी चौपाटा येथे आंदोलक शेतकरी आणि पोलिस यांच्यात झालेल्या संघर्षात शुक्रवारी एक पोलिस अधिकारी जखमी झाला. शेतकऱ्यांना पंजाब सीमेवर खनौरीकडे मोर्चा काढण्यापासून रोखल्यानंतर परिस्थिती चिघळली. ...
केरळमध्ये काँग्रेसविरोधात आक्रमकपणे लढणारा माकप एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला हाताशी धरून ममता बनर्जींना शह देण्याचा प्रयत्न करीत आहे. ...