तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ६० हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
उष्माघातामुळे लोकांचा आजारी पडून मृत्यू होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. जे लोक बेघर आहेत किंवा फूटपाथवर रात्र घालवतात त्यांच्यासाठी हे अधिक कठीण आहे. ...
या बंदरामुळे १२ लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. गेल्या ६० वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. त्याला मोदींनी वेग दिल्याचे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. ...
UGC NET exam Latest Update: पेपर लीक प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात येत असल्याचे शिक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे. ...