वैष्णव यांनी आपले वेगळे रूप दाखवत २००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या काळातील यूपीए सरकारला रेल्वेशी संबंधित सर्व १० महत्त्वाच्या पैलूंवर पूर्णपणे अपयशी ठरवले. ...
मला माझ्या वडिलांच्या निधनाच्या दिवशी जसे वाटले तसेच दु:ख आज होत आहे. ही शोकांतिका खूप मोठी आहे आणि वायनाडला उभे करण्याचे काम खूप मोठे आहे, असे राहुल गांधी म्हणाले. ...
कुल्लू जिल्ह्यात आणखी एका ढगफुटीच्या घटनेत सात जण बेपत्ता झाले आहेत. शिमला जिल्ह्याच्या सीमेवरील समेजमध्ये तीन लोक बेपत्ता आहेत. मलाणा धरणही फुटल्याचे वृत्त आहे. ...
Two Thousand Rupees Notes: नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने गतवर्षी चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर या नोटांपैकी बहुतांश नोटा ह्या पुन्हा रिझर्व्ह बँकेकडे जमा झाल्या आहेत. मात्र हजारो कोटी मूल्य असलेल्या दोन हजा ...
Israeli-Palestinian Conflict : या पक्षांनी इस्रायलवर लष्करी निर्बंध लादण्याची आणि शस्त्रे आणि लष्करी उपकरणांची आयात आणि निर्यात थांबविण्यासह सर्व प्रकारच्या लष्करी सहकार्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ...
प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, "मी आठवण करून देऊ इच्छिते की, रामजन्मभूमी आंदोलन हे 500 वर्षे चालले, सर्वोच्च न्यायालयात लढाई लढली गेली. भारतीय जनता पार्टीने त्याचे श्रेय घेण्याचे काम केले. त्यावर राजकारण केले. ...