हिंसाचारामुळे बांगलादेशातील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यापैकी शेकडो नागरिक कुचबिहारलगतच्या सीमेवर बांगलादेशच्या हद्दीत गोळा झाले. सीमेवर उभारलेले कुंपण ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा त्यांनी केेलेला प्रयत्न बीएसएफने हाणून पाडला. ...
खटला न चालविला गेल्यामुळे तसेच बराच काळ कारावासात राहावे लागल्यामुळे जलद न्याय मिळण्याचा त्यांचा अधिकार हिरावला गेला, असे मत व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ व उच्च न्यायालयावर ताशेरे ओढले. ...
दिल्लीत संसदेचं अधिवेशन कामकाज संपल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनौपचारिक चर्चा पार पडली. यावेळी खेळीमेळीत दोन्ही बाजूच्या नेत्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. ...
Gopalganj Police Recovered Californium: बिहारमधील गोपालगंज येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पोलिसांनी तीन तस्करांकडून एक असा पदार्थ जप्त केला आहे. ज्याच्या ५० ग्रॅमची किंमत तब्बल ८५० कोटी रुपये एवढी आहे. ...