रशियन लष्करातील भारतीय नागरिकांची भरती व दक्षिण पूर्व आशियातील नागरिकांच्या सायबर गुन्हे तस्करीचा मुद्दा केंद्र सरकारने गांभीर्याने घेतल्याचे लोकसभेतील पूरक प्रश्नाचे उत्तर देताना जयशंकर यांनी सांगितले. रशियन लष्करात एकूण ९१ भारतीय नागरिक भरती झाल्या ...
ग्रामीण भागातील तब्बल ४५ टक्के लोकांनी आम्हाला चिंतेचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले असून, १८ ते २५ वर्षे वयागटातील ४० टक्के लोकांमध्ये सध्या चिंता असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. ...
आयोगाच्या शिष्टमंडळाने जम्मू-काश्मीरचा दोन दिवसांचा दौरा केला. या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक घेण्याच्या दृष्टीने किती अनुकूल वातावरण आहे, पूर्वतयारीसाठी किती वेळ लागेल या सर्व गोष्टींचा निवडणूक आयोगाने आढावा घेतला. ...
हिंसाचारामुळे बांगलादेशातील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यापैकी शेकडो नागरिक कुचबिहारलगतच्या सीमेवर बांगलादेशच्या हद्दीत गोळा झाले. सीमेवर उभारलेले कुंपण ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा त्यांनी केेलेला प्रयत्न बीएसएफने हाणून पाडला. ...
खटला न चालविला गेल्यामुळे तसेच बराच काळ कारावासात राहावे लागल्यामुळे जलद न्याय मिळण्याचा त्यांचा अधिकार हिरावला गेला, असे मत व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ व उच्च न्यायालयावर ताशेरे ओढले. ...