रशियन लष्करातील भारतीय नागरिकांची भरती व दक्षिण पूर्व आशियातील नागरिकांच्या सायबर गुन्हे तस्करीचा मुद्दा केंद्र सरकारने गांभीर्याने घेतल्याचे लोकसभेतील पूरक प्रश्नाचे उत्तर देताना जयशंकर यांनी सांगितले. रशियन लष्करात एकूण ९१ भारतीय नागरिक भरती झाल्या ...
ग्रामीण भागातील तब्बल ४५ टक्के लोकांनी आम्हाला चिंतेचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले असून, १८ ते २५ वर्षे वयागटातील ४० टक्के लोकांमध्ये सध्या चिंता असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. ...