शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

हमारा देश, हमारा नाम; 'भारत' कोरलेला कोरीव दगड अयोध्येत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 17:59 IST

देशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत मोदी सरकारविरुद्ध इंडिया आघाडीची स्थापन केली.

वाराणसी - अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी राम मंदिराच्या लोकार्पणाची तारीखही सांगितली. मंदिराचे बांधकाम सुरू असतानाही देशभरातील लोकांकडून अयोध्येला भेट देण्यात येत असून मंदिरस्थळी भेटवस्तूही दिल्या जात आहेत. नुकतेच राजस्थानमधून अयोध्येत आणण्यात आलेल्या एका कोरीव नक्षीदार दगडाची चांगलीच चर्चा होत आहे. या दगडावर भारत नाव लिहिले असून एक भारत, सर्वश्रेष्ठ भारत असे घोषवाक्यही त्यावर दिसून येत आहे. 

देशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत मोदी सरकारविरुद्ध इंडिया आघाडीची स्थापन केली. त्यानंतर, भाजपानेही त्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीला भारत नावाने उत्तर देण्याचं काम केंद्रातील भाजपप्रणीत सरकारने केलंय. म्हणूनच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी२० परिषदेत इंडियाऐवजी भारत नाव त्यांच्यासमोर लावले होते. तर, राष्ट्रपतींचा उल्लेख करतानाही, प्रेसिंडेंट ऑफ भारत असे संबोधल्याचं पाहायला मिळालं. यावरुन चांगलाच वाद रंगला. अगदी सोशल मीडियातून हा वाद गावांपर्यंतही पोहोचला. त्यामुळे, भारत आणि इंडिया नावावर जोरदार चर्चा रंगली आहे. 

दरम्यान, जोधपूर येथून आलेल्या काही राम भक्तांनी भारत नावाचा कोरीव दगड श्रीराम जन्मभूमी क्षेत्र ट्रस्टकडे समर्पित केला आहे. देशात नावावरुन सुरू असलेला वाद आणि राजकीय इंडिया विरुद्ध भारत अशा चर्चेत अयोध्येत पोहोचलेला हा कोरीव दगड चर्चेत आला आहे. हमारा देश, हमारा नाम... असेही या कोरीव दगडावर लिहिले आहे.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरVaranasiवाराणसीIndiaभारतBJPभाजपाRajasthanराजस्थान