शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

हमारा देश, हमारा नाम; 'भारत' कोरलेला कोरीव दगड अयोध्येत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 17:59 IST

देशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत मोदी सरकारविरुद्ध इंडिया आघाडीची स्थापन केली.

वाराणसी - अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी राम मंदिराच्या लोकार्पणाची तारीखही सांगितली. मंदिराचे बांधकाम सुरू असतानाही देशभरातील लोकांकडून अयोध्येला भेट देण्यात येत असून मंदिरस्थळी भेटवस्तूही दिल्या जात आहेत. नुकतेच राजस्थानमधून अयोध्येत आणण्यात आलेल्या एका कोरीव नक्षीदार दगडाची चांगलीच चर्चा होत आहे. या दगडावर भारत नाव लिहिले असून एक भारत, सर्वश्रेष्ठ भारत असे घोषवाक्यही त्यावर दिसून येत आहे. 

देशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत मोदी सरकारविरुद्ध इंडिया आघाडीची स्थापन केली. त्यानंतर, भाजपानेही त्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीला भारत नावाने उत्तर देण्याचं काम केंद्रातील भाजपप्रणीत सरकारने केलंय. म्हणूनच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी२० परिषदेत इंडियाऐवजी भारत नाव त्यांच्यासमोर लावले होते. तर, राष्ट्रपतींचा उल्लेख करतानाही, प्रेसिंडेंट ऑफ भारत असे संबोधल्याचं पाहायला मिळालं. यावरुन चांगलाच वाद रंगला. अगदी सोशल मीडियातून हा वाद गावांपर्यंतही पोहोचला. त्यामुळे, भारत आणि इंडिया नावावर जोरदार चर्चा रंगली आहे. 

दरम्यान, जोधपूर येथून आलेल्या काही राम भक्तांनी भारत नावाचा कोरीव दगड श्रीराम जन्मभूमी क्षेत्र ट्रस्टकडे समर्पित केला आहे. देशात नावावरुन सुरू असलेला वाद आणि राजकीय इंडिया विरुद्ध भारत अशा चर्चेत अयोध्येत पोहोचलेला हा कोरीव दगड चर्चेत आला आहे. हमारा देश, हमारा नाम... असेही या कोरीव दगडावर लिहिले आहे.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरVaranasiवाराणसीIndiaभारतBJPभाजपाRajasthanराजस्थान