शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हमारा देश, हमारा नाम; 'भारत' कोरलेला कोरीव दगड अयोध्येत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 17:59 IST

देशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत मोदी सरकारविरुद्ध इंडिया आघाडीची स्थापन केली.

वाराणसी - अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी राम मंदिराच्या लोकार्पणाची तारीखही सांगितली. मंदिराचे बांधकाम सुरू असतानाही देशभरातील लोकांकडून अयोध्येला भेट देण्यात येत असून मंदिरस्थळी भेटवस्तूही दिल्या जात आहेत. नुकतेच राजस्थानमधून अयोध्येत आणण्यात आलेल्या एका कोरीव नक्षीदार दगडाची चांगलीच चर्चा होत आहे. या दगडावर भारत नाव लिहिले असून एक भारत, सर्वश्रेष्ठ भारत असे घोषवाक्यही त्यावर दिसून येत आहे. 

देशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत मोदी सरकारविरुद्ध इंडिया आघाडीची स्थापन केली. त्यानंतर, भाजपानेही त्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीला भारत नावाने उत्तर देण्याचं काम केंद्रातील भाजपप्रणीत सरकारने केलंय. म्हणूनच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी२० परिषदेत इंडियाऐवजी भारत नाव त्यांच्यासमोर लावले होते. तर, राष्ट्रपतींचा उल्लेख करतानाही, प्रेसिंडेंट ऑफ भारत असे संबोधल्याचं पाहायला मिळालं. यावरुन चांगलाच वाद रंगला. अगदी सोशल मीडियातून हा वाद गावांपर्यंतही पोहोचला. त्यामुळे, भारत आणि इंडिया नावावर जोरदार चर्चा रंगली आहे. 

दरम्यान, जोधपूर येथून आलेल्या काही राम भक्तांनी भारत नावाचा कोरीव दगड श्रीराम जन्मभूमी क्षेत्र ट्रस्टकडे समर्पित केला आहे. देशात नावावरुन सुरू असलेला वाद आणि राजकीय इंडिया विरुद्ध भारत अशा चर्चेत अयोध्येत पोहोचलेला हा कोरीव दगड चर्चेत आला आहे. हमारा देश, हमारा नाम... असेही या कोरीव दगडावर लिहिले आहे.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरVaranasiवाराणसीIndiaभारतBJPभाजपाRajasthanराजस्थान