शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

Operation Sindoor: भारताने पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकच्या घरावरही डागली मिसाइल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:56 IST

Shoaib Malik: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर १५ दिवसांनी भारताने प्रत्युत्तरात्मक कारवाई केली.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, भिंबर, चक अमरू, बाग, कोटली, सियालकोट आणि मुझफ्फराबाद अशा ठिकाणांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे, पाकिस्तान माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचे घर सियालकोटमध्ये आहे.

सियालकोट हे शोएब मलिकचे वडिलोपार्जित गाव आहे. शोएबचा जन्म १ फेब्रुवारी १९८२ रोजी सियालकोट येथे एका पंजाबी राजपूत कुटुंबात झाला. त्यांचे वडील फकीर हुसेन यांचे चपलांचे दुकान होते. पाकिस्तान क्रिकेटमध्ये नाव, ओळख, प्रसिद्धी, पैसा मिळाल्यानंतर शोएब मलिकने सियालकोट सोडून कराचीमध्ये घर बनवले. आता तो कराचीमध्येच राहतो. 

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर १५ दिवसांनी भारताने प्रत्युत्तरात्मक कारवाई केली. हल्ल्याचे ठिकाण आधीच ओळखले गेले होते, जिथून भारतात दहशतवाद पसरवण्याचा कट रचण्यात आला होता. या हल्ल्यात कोणत्याही पाकिस्तानी लष्करी आस्थापनेला लक्ष्य करण्यात आले नाही. तसेच या हल्ल्यात पाकिस्तानातील सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला नाही, असेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :StrikeसंपShoaib Malikशोएब मलिकIndiaभारत