शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बिहारमध्ये रक्तरंजित दिवाळी पोलीस गोळीबारात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 5:14 AM

एकीकडे देशात दिवाळीचा आनंद साजरा होत असताना खिगडया जिल्ह्यातील छमिसया गावी समाजकंटकांनी दलितांची ५० घरे जाळून त्यांना बेघर केले. समस्तिपूर येथील दुस-या घटनेत केमिस्टच्या हत्येच्या निषेधार्थ जमावाने हिंसक निदर्शने केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक ठार तर पाच जण जखमी झाले.

 - एसपी सिन्हापाटणा : एकीकडे देशात दिवाळीचा आनंद साजरा होत असताना खिगडया जिल्ह्यातील छमिसया गावी समाजकंटकांनी दलितांची ५० घरे जाळून त्यांना बेघर केले. समस्तिपूर येथील दुस-या घटनेत केमिस्टच्या हत्येच्या निषेधार्थ जमावाने हिंसक निदर्शने केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक ठार तर पाच जण जखमी झाले.एका केमिस्टची दोन दिवसांपूर्वी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्यामुळे समस्तिपूरच्या असाधी गावी गावकºयांनी जोरदार निदर्शने केली. जमाव हिंसक झाल्यानंतर पोलिसांनी गोळीबाराचा मार्ग अवलंबला असे समस्तिपूरचे पोलीस अधीक्षक दीपक रंजन यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी कार्यालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.खिगडया जिल्ह्यातील छमसिया गावी दिवाळीच्या पूर्वसंध्येला समाजकंटकांनी दलितांची ५० घरे जाळल्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण आहे. दोन जातींमध्ये वर्चस्व आणि जमिनीचा वाद होता. त्यातून संघर्षाची ठिणगी उडाल्यानंतर समाजकंटकांनी घरे जाळली. दलितांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबारही केला.पीडित कुटुंबे रस्त्यावर आली असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. प्रशासनाने तातडीची उपाययोजना म्हणून या लोकांना भांडीकुंडी आणि अन्य जीवनावश्यक मदत पुरविली आहे. या प्रकरणी गुन्हेगारांना हुडकून काढून शिक्षा ठोठावली जाईल. एफआयआर दाखल केला जात आहे, अशी माहिती खिगडयाच्या पोलीस अधीक्षक मीनुकुमारी यांनी दिली आहे.

टॅग्स :IndiaभारतCrimeगुन्हा