शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'एक देश, एक पास', करा देशभरात आरामात प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 18:59 IST

देशभरात कुठेही या कार्डद्वारे प्रवास करता येणार आहे. या कार्डमुळे वाहतुकीच्या विविध पर्यांयांतून प्रवास करता येणार आहे, असे नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : एकीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रवासी रामराम ठोकत असताना केंद्र सरकार 'एक देश, एक कार्ड'ची योजना आणत आहे. देशभरात कुठेही या कार्डद्वारे प्रवास करता येणार आहे. या कार्डमुळे वाहतुकीच्या विविध पर्यांयांतून प्रवास करता येणार आहे, असे नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांनी सांगितले. 

भारतासारख्या दाटीवाटीने लोकसंख्या असलेल्या देशामध्ये सार्वजनिक वाहतूक मजबूत असणे गरजेचे आहे. यामुळे अर्थव्यवस्थाही गतीमान होते. मात्र, प्रवाशांना रेल्वे, बस, मेट्रोमधून प्रवास करावा लागत असेल तर ठिकाणे बदलण्यासोबतच तिकिटेही काढण्यासाठी किंवा वेगवेगळे पास काढण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. यामध्ये वेळही वाया जातो.

यामुळे नव्या वाहतूक धोरणामध्ये केवळ वाहनांना प्राधान्य न देता प्रवाशांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे सर्व प्रवासाच्या साधनांमध्ये आरामदायीपणा मिळेल. फ्यूचर मोबिलिटी समिट-2018 मध्ये देश नेक्स्ट जनरेशन ट्रान्सपोर्ट सिस्टिमकडे पाऊल टाकणार आहे. 

वाढते प्रदूषण विकासासाठी चिंताजनक...वाहनांमुळे प्रदूषण वाढत आहे. हे विकासासाठी चिंताजनक आहे, रस्ते, जल आणि हवाई वाहतूक अद्यापही पेट्रोल-डिझेलवरच अवलंबून आहे. यामुळे याचा परिणामही विकासावर होत आहे, असेही कांत म्हणाले.

राईड शेअरिंगवर भर...एखादा वाहनचालक एकटा किंवा कमी लोकांना घेऊन जात असेल तर त्याने वाहन इतरांना शेअर करायला हवे. यामुळे इंधनावरील भार हलका होईल व प्रदूषणही घटेल.

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकMetroमेट्रोNIti Ayogनिती आयोगpollutionप्रदूषण