शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पाकिस्तानात ईदच्या दिवशी देखील लाइट न मिळाल्याने नागरिकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 6:53 PM

पाकिस्तानात अनेक दिवसांपासून तेथील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

नवी दिल्ली: पाकिस्तानात अनेक दिवसांपासून तेथील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच ईद सणाच्या दिवशी देखील खॅबर पख्तूनख्वा गावात लाइट न मिळाल्याने लोकांनी रस्त्यावर टायर जाळून आंदोलन केले.

द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार, अनेक दिवसांपासून खॅबर पख्तूनख्वा गावात लाइट नाही आणि आलीच तर तिचा वोल्ट कमी असतो. तसेच ईदच्या दिवशी तरी लाइट देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ते आश्वाशन पूर्ण न केल्याने जिल्ह्यातून जाणारा मुख्य रस्त्यावर टायर जाळण्यात आले आणि तब्बल तीन तास रस्ता रोखून ठेवला होता. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी रॅली काढून नाराजी व्यक्त केली होती. राजकीय पक्षांनी विविध जिल्यह्यातील  मस्जिदच्या लाउडस्पीकरच्या माध्यमाने लोकांना या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याची विनंती केली.

पाकिस्तान आधीच महागाई डबघाईला गेली होती. त्यातच भारताने जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाल्याने भारतासोबत व्यापार देखील बंद केला. त्यामुळे ही महागाई आणखी वाढल्याने तेथील प्रत्येकाच्याच घराचं बजेट कोलमडलं आहे. दूध, भाजीपाला, मांसाहारी पदार्थांसाठी वाढीव पैसे मोजावे लागल्याने घराचं स्वयंपाकघर कसं चालवायचा हा प्रश्न उपस्थित झाला आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर