शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

आता ब्राह्मोस गाठणार ४५० किमीचा टप्पा, क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गटात आल्याचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 03:57 IST

मुंबई : सुखोईवरील चाचणी यशस्वी झाल्यानंतर सुपरसोनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्र आता साडेचारशे किमीपर्यंत मारा करू शकणार आहे.

चिन्मय काळेमुंबई : सुखोईवरील चाचणी यशस्वी झाल्यानंतर सुपरसोनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्र आता साडेचारशे किमीपर्यंत मारा करू शकणारआहे. ‘ब्राह्मोस मार्क टू’ या क्षेपणास्त्राचे उत्पादन पुढील वर्षी सुरू होत आहे. भारत क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गटात आल्याने हे शक्यहोत आहे.आवाजापेक्षा जलदगतीने मारा करणारे ब्राह्मोस क्षेपणास्त्र बुधवारी सुखोई लढाऊ विमानातून यशस्वीपणे डागण्यात आले. या यशानंतर आता पुढील स्तराच्या उत्पादनाची तयारी सुरू झाली आहे. त्यामध्ये हवाईदलाला मार्चपासून तर नौदलाला त्यानंतर पुढील श्रेणीतील ब्राह्मोसचा पुरवठा केला जाईल, असे ब्राह्मोस लिमिटेडच्या महाराष्टÑातील कारखान्याचे महाव्यवस्थापक मेजर जनरल (निवृत्त) अच्युत देव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.नव्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राला मागून वेग देणारा पंखा लावला जाणार नाही. याचे कारण सुखोई विमानाचा वेग तसाही २२०० किमी प्रति तास आहे. एवढ्या वेगाने उडणाºया विमानाने मारा करण्यासाठी पंख्याची गरज नाही. पंखा काढल्यानेच या क्षेपणास्त्राचे वजन ८०० किलोने कमी होणार आहे.>काय आहे ‘क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गट’क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गट (एमटीसीआर) जगातील35 देशांचा समूह. संयुक्त राष्टÑांच्या नियमानुसार, सुपरसोनिक वेगाने कुठल्याही क्षेपणास्त्राची मारक क्षमता300 किमीपेक्षा अधिक ठेवण्यास मज्जाव आहे. भारताला तीन महिन्यांपूर्वीच या गटाचे सदस्यत्व मिळाले. परंतु, सुखोईवरील यशस्वी चाचणीची प्रतीक्षा होती. ती होताच आता ४५० किमीच्या ब्राह्मोससाठी हालचाली जलद सुरू झाल्याची माहिती विशेष सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.अनेक देश यांत अधिक मारक क्षमतेची क्षेपणास्त्रे तयार करीत आहेत. अशा सर्वांनी एकत्र येत हा गट स्थापन केला. त्याचे सदस्यत्व मिळणारे राष्टÑ लांब पल्ल्याच्या सुपरसोनिक क्षेपणास्त्राची निर्मिती करू शकतात.पुढील ब्राह्मोस हे ४५० किमीपर्यंत मारा करणारे असेल.सुखोई विमानाने हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी त्याचे वजन ०.८ टनापर्यंत (८०० किलो) कमी केले जाणार आहे.

टॅग्स :Indiaभारतfighter jetलढाऊ विमान