शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कितीही जोरात ओरडा नोकरी मिळणार नाही; राहुल गांधींची भरती घोटाळ्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 06:55 IST

उद्योगपतींनी सरकारला घेरले असून, भरती सुरू केल्यानंतर ते पेपर फोडतात. तुम्हाला त्रास दिला जात आहे. कितीही जोरात ओरडा, तुम्हाला रोजगार मिळणार नाही. सरकारला मागासवर्गीय, आदिवासी आणि दलितांना पदोन्नती नको आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

उन्नाव :राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे पोहोचली असून, त्यांनी शिक्षक भरती घोटाळ्यावरून सरकारवर टीका केली.

उद्योगपतींनी सरकारला घेरले असून, भरती सुरू केल्यानंतर ते पेपर फोडतात. तुम्हाला त्रास दिला जात आहे. कितीही जोरात ओरडा, तुम्हाला रोजगार मिळणार नाही. सरकारला मागासवर्गीय, आदिवासी आणि दलितांना पदोन्नती नको आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

उत्तर प्रदेशातील ६९,००० शिक्षकांच्या भरतीतील घोटाळा हा सरकारच्या आरक्षणविरोधी मानसिकतेचा पुरावा आहे. सरकारने मागासवर्गीयांचे हक्क हिरावून घेतले आहेत. पीडित विद्यार्थ्यांनी मला भेटून सांगितले की, या भरतीमध्ये ओबीसी वर्गाला २७% ऐवजी फक्त ३.८६% आरक्षण मिळाले आहे आणि अनुसूचित समाजाला २१% ऐवजी फक्त १६.६% आरक्षण मिळाले आहे.

आरक्षण प्रक्रियेत छेडछाड ही गंभीर बाब आहे, असे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे.

केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान देणार

nराहुल गांधी या महिन्याच्या अखेरीस ब्रिटनच्या प्रतिष्ठित केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान देतील आणि त्यानंतर पक्षाशी संबंधित काही महत्त्वाच्या बैठकांमध्येही सहभागी होतील.

n त्यामुळे न्याय यात्रा काही दिवस स्थगित राहील. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ही माहिती दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस