शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

कितीही जोरात ओरडा नोकरी मिळणार नाही; राहुल गांधींची भरती घोटाळ्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 06:55 IST

उद्योगपतींनी सरकारला घेरले असून, भरती सुरू केल्यानंतर ते पेपर फोडतात. तुम्हाला त्रास दिला जात आहे. कितीही जोरात ओरडा, तुम्हाला रोजगार मिळणार नाही. सरकारला मागासवर्गीय, आदिवासी आणि दलितांना पदोन्नती नको आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

उन्नाव :राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे पोहोचली असून, त्यांनी शिक्षक भरती घोटाळ्यावरून सरकारवर टीका केली.

उद्योगपतींनी सरकारला घेरले असून, भरती सुरू केल्यानंतर ते पेपर फोडतात. तुम्हाला त्रास दिला जात आहे. कितीही जोरात ओरडा, तुम्हाला रोजगार मिळणार नाही. सरकारला मागासवर्गीय, आदिवासी आणि दलितांना पदोन्नती नको आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

उत्तर प्रदेशातील ६९,००० शिक्षकांच्या भरतीतील घोटाळा हा सरकारच्या आरक्षणविरोधी मानसिकतेचा पुरावा आहे. सरकारने मागासवर्गीयांचे हक्क हिरावून घेतले आहेत. पीडित विद्यार्थ्यांनी मला भेटून सांगितले की, या भरतीमध्ये ओबीसी वर्गाला २७% ऐवजी फक्त ३.८६% आरक्षण मिळाले आहे आणि अनुसूचित समाजाला २१% ऐवजी फक्त १६.६% आरक्षण मिळाले आहे.

आरक्षण प्रक्रियेत छेडछाड ही गंभीर बाब आहे, असे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे.

केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान देणार

nराहुल गांधी या महिन्याच्या अखेरीस ब्रिटनच्या प्रतिष्ठित केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान देतील आणि त्यानंतर पक्षाशी संबंधित काही महत्त्वाच्या बैठकांमध्येही सहभागी होतील.

n त्यामुळे न्याय यात्रा काही दिवस स्थगित राहील. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ही माहिती दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस