शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

Nitish Kumar vs BJP: "आमचं सरकार लवकर पाडा, कदाचित त्यानंतर तुम्हाला पक्षात मान मिळेल"; नितीश कुमारांनी सुशील मोदींची उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 19:57 IST

सुशील मोदींनी केलेल्या टीकेला नितीश कुमारांचे जोरदार प्रत्युत्तर

Nitish Kumar vs BJP: बिहारमध्येनितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडून तेजस्वी यादव यांच्या साथीने नवीन सरकार बनवले. तेव्हापासून नव्या सरकारवर भाजपचा हल्लाबोल सुरूच आहे. पण आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपच्या शाब्दिक हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. सुशील मोदींना महाआघाडीचे सरकार लवकरात लवकर पाडण्यास सांगा, असा उपरोधिक टोलाच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले. सुशील मोदींची खिल्ली उडवत नितीश कुमार म्हणाले की, सुशील मोदींनी आता रोजच बोलत राहावे म्हणजे किमान त्यानंतर तरी केंद्रातील नेते त्यांच्यावर खूश होतील आणि त्यांना भाजपामध्ये काही तरी स्थान मिळेल.

बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सुशील मोदी म्हणाले होते की, बिहारचे महागठबंधन सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही आणि लवकरच पडेल. कारण नितीश कुमार यांना IRCTC घोटाळ्याची लवकरात लवकर चौकशी करायची आहे. जेणेकरुन तेजस्वी यादव तुरुंगात जातील आणि राजद पक्ष फोडता येईल.

यावर प्रत्युत्तर देताना नितीश कुमार म्हणाले की, महाआघाडीचे सरकार पाडण्यासाठी सुशील मोदींशी बोला. सुशील मोदी आमचे सरकार पडेल असे म्हणत असतील तर त्यांना भाजपमध्ये जागा आणि मान मिळावा म्हणून त्यांना हे सरकार लवकर पाडण्यास सांगा. २०२० मध्ये बिहारमध्ये सरकार स्थापन झाले तेव्हा त्यांच्याकडून काहीही काम झाले नाही. त्याचा मला खूप त्रास झाला. सुशील मोदींनी आता रोजच बोलत राहायला पाहिजे कारण या निमित्ताने केंद्रातील नेतेमंडळी त्यांच्यावर खूश झाली तर मला खूप आनंद होईल आणि त्यांना पक्षात कदाचित काही तरी पद मिळेल.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाTejashwi Yadavतेजस्वी यादव