शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Nitish Kumar : "INDIA आघाडीत कोणतंच काम होत नाही, काँग्रेस 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 12:21 IST

Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "पाटणा येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीत INDIA आघाडी स्थापन झाली. मात्र सध्या आघाडीचं कोणतंही काम होत नाही. काँग्रेस पक्ष याकडे लक्ष देत नाही. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते व्यस्त आहेत" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

नितीश कुमार यांनी यावेळी केंद्रातील मोदी सरकारवर देखील टीकास्त्र सोडलं आहे. "आज केंद्रातील सरकारला देशाशी काही देणंघेणं नाही. ते (भाजपा) देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहेत" असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. एकीकडे नितीश कुमार यांनी काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केले, तर दुसरीकडे सर्वांना सोबत घेऊन जाणारे असं स्वतःचं वर्णन केलं आहे. 

"आम्ही सर्वांना एकत्र करतो. सर्वांना सोबत घेऊन चालतो. आम्ही सोशलिस्ट आहोत. सीपीआयशी आमचं नातंही जुनं आहे. कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट यांना एकत्रितपणे पुढे जायचं आहे" असं नितीश कुमार यांनी म्हटलं. भाजपाशी संबंध तोडल्यानंतर नितीश कुमार यांनी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता. विविध राज्यात जाऊन त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. 

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात विरोधी पक्षांना एकत्र आणण्यातही नितीश यशस्वी ठरले. यानंतर नितीश यांनी जूनमध्ये पाटण्यात विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीत काँग्रेस, टीएमसी, शिवसेना, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, डीएमके यांच्यासह 15 पक्षांचे नेते सहभागी झाले होते. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपा