शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

तेलंगणात जलविद्युत प्रकल्पाला आग, नऊ जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 06:46 IST

त्यातील 21 जणांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणाची आता सीआयडीकडून चौकशी होणार आहे. 

तेलंगणात जलविद्युत प्रकल्पाला लागलेल्या आगीत नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तेलंगणामधील श्रीशैलम येथील जलविद्युत प्रकल्पात गुरुवारी रात्री आगीत अनेक जण अडकले. या  प्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिले सीआयडी चौकशीचे आदेश  दिले  आहेत.शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत  आहे. या जलविद्युत प्रकल्पातील एका बोगद्यामध्ये आग लागली त्यावेळी तिथे30 कर्मचारी होते. आग व धुरामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. त्यातील 21 जणांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणाची आता सीआयडीकडून चौकशी होणार आहे. 03 जणांचीच ओळख पटू शकली. सुंदर नायक, फातिमा, मोहनकुमार अशी नावे आहेत. तेलंगणा पोलिसांतील सीआयडी विभागाचे अतिरिक्त संचालक गोविंदसिंह चौकशी करणार आहेत. अहवाल लवकर सादर करण्याचे राज्य सरकारकडून आदेश देण्यात आले आहेत. 06 जणांची सुटका करण्यात आली. 15 जणांनी या प्रकल्पाच्या आपत्कालीन मार्गाने बाहेर पडून जीव वाचविला.>दोन राज्यांचा संयुक्त जलविद्युतनिर्मिती प्रकल्पश्रीशैलम येथील जलविद्युतनिर्मिती प्रकल्प हा कृष्णा नदीवर बांधलेल्या धरणाच्या शेजारी आहे. तेलंगणा व आंध्र प्रदेश सरकारचा हा संयुक्त प्रकल्प आहे. नलामल्ला वनक्षेत्रामध्ये एका प्रचंड बोगद्यात हा जलविद्युतनिर्मिती प्रकल्प बांधण्यात आला आहे. सध्या प्रचंड पावसामुळे अतिरिक्त जलसाठ्याचा विसर्ग करण्यासाठी या धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.