शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

देशात संरक्षण उत्पादनाचा नवा विक्रम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 09:22 IST

देशाचे संरक्षण उत्पादन प्रथमच दीड लाख कोटींवर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने संरक्षण उत्पादनात एक नवा अध्याय लिहिला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाचे संरक्षण उत्पादन १,५०,५९० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

ही वाढ केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, देशाच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत (१.२७ लाख कोटी) ही वाढ तब्बल १८ टक्के आहे. २०१९-२० पासून तर यात ९० टक्क्यांची प्रचंड वाढ झाली आहे, तेव्हा हा आकडा ७९,०७१ कोटी रुपये होता.

या वाढीव उत्पादनातून भारताचा संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक पाया अधिक मजबूत होत असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. भारताने पहिल्यांदाच संरक्षण उत्पादनात दीड लाख कोटींचा टप्पा पार केला असून हे देशाच्या वाढत्या सामर्थ्याचे प्रतीक आहे.  गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ टक्के आणि २०१९-२० च्या तुलनेत ९० टक्क्यांची वाढ ही आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देणारी आहे.

भारताचे संरक्षण उत्पादन

२०२४-२५एकूण उत्पादन : १,५०,५९० कोटी रु. वाढ (मागील वर्षाच्या तुलनेत): १८% २०२३-२४एकूण उत्पादन : १,२७,००० कोटी रु. वाढ (मागील वर्षाच्या तुलनेत): जवळपास ३०% २०१९-२०एकूण उत्पादन :  ७९,०७१ कोटी रु.एकूण वाढ : २०१९-२० पासून आतापर्यंत: ९०%

टॅग्स :IndiaभारतDefenceसंरक्षण विभाग