शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

नेताई ग्रामस्थ चिरस्थायी शांततेसाठी प्रयत्नशील, १३ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आजही मनात भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 14:11 IST

...गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की, राजकीय बदलाची त्यांची इच्छा होती ज्यामुळे त्यांना दुर्भाग्यपूर्ण घटनांना सामोरे जावे लागले आणि म्हणूनच त्यांनी यथास्थिती ठेवण्यास प्राधान्य दिले आहे.

काेलकाता : पश्चिम बंगालच्या जंगलाने वेढलेल्या 'जंगलमहाल' भागात जितक्या गोष्टी बदलतात, तितक्याच त्या तशाच राहतात, असे येथील नेताई गावातील रहिवाशांचा विश्वास आहे, जे अद्यापही 'त्या' घटनेतून सावरलेले नाही. ज्यात १३ वर्षांपूर्वी ९ जणांना आपला जीव गमवावा लागला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. पण त्याहून विशेष म्हणजे नेताई ग्रामस्थांच्या चिरस्थायी शांततेच्या शोधामुळे आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता, तेथील लोक राजकारणापासून उदासीन झाले आहेत. गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की, राजकीय बदलाची त्यांची इच्छा होती ज्यामुळे त्यांना दुर्भाग्यपूर्ण घटनांना सामोरे जावे लागले आणि म्हणूनच त्यांनी यथास्थिती ठेवण्यास प्राधान्य दिले आहे.जंगलमहाल भागातील झारग्राम जिल्ह्यातील बिनपूर तालुक्याच्या याच नेताई गावात, ७ जानेवारी २०११ रोजी तत्कालीन सत्ताधारी स्थानिक माकप नेत्याच्या घरात आश्रय घेतलेल्या कथित सशस्त्र आंदोलनकर्त्यांनी गावकऱ्यांवर गोळीबार केला, ज्यामध्ये चार महिला आणि पाच पुरुष मरण पावले.याबाबत बोलताना स्थानिक रहिवासी सरजित रॉय म्हणाले की, आम्हाला शांतता हवी आहे. ज्यांच्या आठवणी आजही आम्हाला सतावतात, त्या दिवसांत आता परत जायचे नाही. आम्हाला आणखी रक्तपात पाहायचा नाही आणि राजकारणाने आमच्या जीवनावर वर्चस्व गाजवावे अशी आमची इच्छा नाही, इथले लोक राजकारणात भाग घेण्यापेक्षा आपला उदरनिर्वाह करण्यावर अधिक भर देतात.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४west bengalपश्चिम बंगाल