शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

नेताई ग्रामस्थ चिरस्थायी शांततेसाठी प्रयत्नशील, १३ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आजही मनात भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 14:11 IST

...गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की, राजकीय बदलाची त्यांची इच्छा होती ज्यामुळे त्यांना दुर्भाग्यपूर्ण घटनांना सामोरे जावे लागले आणि म्हणूनच त्यांनी यथास्थिती ठेवण्यास प्राधान्य दिले आहे.

काेलकाता : पश्चिम बंगालच्या जंगलाने वेढलेल्या 'जंगलमहाल' भागात जितक्या गोष्टी बदलतात, तितक्याच त्या तशाच राहतात, असे येथील नेताई गावातील रहिवाशांचा विश्वास आहे, जे अद्यापही 'त्या' घटनेतून सावरलेले नाही. ज्यात १३ वर्षांपूर्वी ९ जणांना आपला जीव गमवावा लागला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. पण त्याहून विशेष म्हणजे नेताई ग्रामस्थांच्या चिरस्थायी शांततेच्या शोधामुळे आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता, तेथील लोक राजकारणापासून उदासीन झाले आहेत. गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की, राजकीय बदलाची त्यांची इच्छा होती ज्यामुळे त्यांना दुर्भाग्यपूर्ण घटनांना सामोरे जावे लागले आणि म्हणूनच त्यांनी यथास्थिती ठेवण्यास प्राधान्य दिले आहे.जंगलमहाल भागातील झारग्राम जिल्ह्यातील बिनपूर तालुक्याच्या याच नेताई गावात, ७ जानेवारी २०११ रोजी तत्कालीन सत्ताधारी स्थानिक माकप नेत्याच्या घरात आश्रय घेतलेल्या कथित सशस्त्र आंदोलनकर्त्यांनी गावकऱ्यांवर गोळीबार केला, ज्यामध्ये चार महिला आणि पाच पुरुष मरण पावले.याबाबत बोलताना स्थानिक रहिवासी सरजित रॉय म्हणाले की, आम्हाला शांतता हवी आहे. ज्यांच्या आठवणी आजही आम्हाला सतावतात, त्या दिवसांत आता परत जायचे नाही. आम्हाला आणखी रक्तपात पाहायचा नाही आणि राजकारणाने आमच्या जीवनावर वर्चस्व गाजवावे अशी आमची इच्छा नाही, इथले लोक राजकारणात भाग घेण्यापेक्षा आपला उदरनिर्वाह करण्यावर अधिक भर देतात.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४west bengalपश्चिम बंगाल