शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

गोमांस खाणारे जवाहर नेहरू ‘पंडित’ नव्हते, भाजपा आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 11:43 IST

वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले राजस्थानमधील भाजपाचे आमदार ज्ञानदेव आहुजा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले राजस्थानमधील भाजपाचे आमदार ज्ञानदेव आहुजा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आहुजा यांनी जवाहरलाल नेहरू हे पंडित नव्हते. जे नेहरू गोमांस खायचे ते 'पंडित' असूच शकत नाही, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 

शुक्रवारी काँग्रेसवर टीका करताना आहुजा थेट नेहरूंवर घसरले. जवाहरलाल नेहरू हे कधीच पंडित नव्हते. ते गोमांस आणि डुकराचेही मांस खायचे. गोमांस खाणारा व्यक्ती पंडित कसा काय? असं आहुजा म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे राजस्थान दौऱ्यावर आहेत. ते राज्यातील महत्त्वाच्या मंदिरांमध्ये जाणार आहेत. राहुल यांच्या या दौऱ्यावरही आहुजा यांनी टीका केली. दरम्यान, आहुजा यांची वादग्रस्त विधान करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील त्यांनी गोतस्करी आणि मॉब लिंचिंगच्या घटनांबाबत अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. 

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूBJPभाजपाcongressकाँग्रेस